Headlines

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार‎

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . ​आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच…

Read More

महाराष्ट्रात स्वतंत्र लोककला विद्यापीठाची गरज:मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांचे मत

महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे गरजेचे आहे, असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आवलगावकर म्हणाले की, महाराष्ट्रात शेकडो लोककला आणि हजारो लोककलावंत आहेत, जे अनेक वर्षांपासून राज्याची लोककला संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे…

Read More

गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात:अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक; 3 ठार, अनेक जखमी

गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. हा अपघात रुद्देवाडी बस स्टॉपजवळ झाला असून, धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सुमारे 25 ते…

Read More

India Time Capsule Unearthing Controversy; Red Fort, Indira Gandhi Era

लेखक: अभिषेक गर्ग7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त एक टाइम कॅप्सूल पुरले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 25 वर्षांनंतर असेच एक टाइम कॅप्सूल पुरण्यात आले होते. आज त्याचीच कहाणी… *** 15 ऑगस्ट 1973, स्वातंत्र्याचा 26 वा वर्धापनदिन. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी-सकाळी लाल किल्ल्यावर पोहोचल्या. प्रथेप्रमाणे तिरंगा फडकवला, भाषण…

Read More

रोटेगाव एमआयडीसीचे 2 फलक संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकले:संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याने विरोध

रोटेगाव औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला वेग देण्यासाठी एमआयडीसीने भूखंड नोंदणी व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मोजणीसाठी नुकतेच मुंबईतील एमआयडीसीचे अधिकारी परिसरात दाखल झाले असता प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा झाले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले असून शेतकऱ्यांनी रात्री एक महिन्यापूर्वी उभारलेले एमआयडीसीचे दोन फलक उखडून फेकले आहेत. १९९३ मध्ये…

Read More

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम

नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ…

Read More

Balbharati Math Textbook Errors 2026; Class 4 Mistakes

राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक . विशेष बाब म्हणजे, हा गोंधळ केवळ एका माध्यमापुरता मर्यादित नसून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर…

Read More

'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी…

Read More

ज्येष्ठांना नवदृष्टी अन् घरोघरी ग्रंथ वाटून विचारांची पेरणी‎:शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, रक्तदान शिबिरे

. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंतीउत्सव शहरासह जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून डिजेंच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. त्यावेळी भीमगितांच्या तालावर निळे झेंडे फडकावत तरुणाईने ठेका धरला. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून…

Read More