Headlines

उत्तराखंडमध्ये 35 लाख प्रवासी-पर्यटक; पेट्रोल टंचाईमुळे संतप्त प्रवाशांची निदर्शने:चारधाम यात्रा-टुरिस्ट सीझनमुळे गर्दी वाढली, ट्रॅफिक व्यवस्था कोलमडली

Marathi News National 3.5 Million Passengers And Tourists In Uttarakhand; Protests By Angry Passengers Due To Petrol Shortage, Chardham Yatra tourist Season Has Increased The Crowd, Traffic System Has Collapsed मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णता आणि शाळांच्या सुट्ट्यांच्या काळात उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा आणि पर्यटन स्थळांवर विक्रमी गर्दी झाल्यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण आला…

Read More

सोने ₹1,095 ने वाढून ₹1.53 लाखांवर:चांदी ₹1,307 ने महाग होऊन ₹2.46 लाख झाली, कॅरेटनुसार पाहा सोन्याची किंमत

सोन्याच्या दरात आज म्हणजेच 9 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,095 रुपयांनी वाढून 1.53 लाख रुपये झाला आहे. मात्र, चांदीच्या दरात आज घसरण झाली. 1 किलो चांदीची किंमत 1,307 रुपयांनी कमी होऊन 2.46 लाख रुपयांवर आली आहे. यावर्षी सोने 19 हजार…

Read More

देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव:नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले- पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्या…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

खडसेंची थेट दिल्लीत हॉटलाईन असेल:मी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो अन् नाही, बच्चू कडू मोठे नेते, रोज काहीही बोलतात- गिरीश महाजन

राज्यात अचानक मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले असून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, फडणवीसांचे निकटवर्तीय चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला होता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा करून खळबळ…

Read More

बनावट व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर राहुल रॉयचा संताप:म्हणाला- रस्त्यावर राहणारा बेघर नाही, माझ्याकडे घर-गाडी आहे, पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या राहुल रॉयला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्याने व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे, तरीही अनेक लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. आता काही लोकांनी अभिनेत्याला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली काही बनावट व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. हे पाहून अभिनेता संतापला. त्याने द्वेष करणाऱ्यांना आणि ट्रोलर्सना फटकारत पुन्हा एकदा स्पष्ट विधान केले आहे.बनावट…

Read More

कॉकरोच जनता पार्टीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल:CBI चौकशीची मागणी; पक्षाचे संस्थापक म्हणाले- इंस्टाग्राम खात्याचे नियंत्रण परत मिळाले

कॉकरोच जनता पार्टीविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाच्या गतिविधींची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी टिप्पणींचा गैरवापर करून त्यांचा व्यावसायिक फायदा घेत आहे. PIL मध्ये बनावट वकिलांच्या CBI चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. खरं तर, सरन्यायाधीशांनी (CJI)…

Read More

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक हे कद्रू मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहेत, असा टोला लगावतानाच त्यांनी नाईकांना त्यांच्या भूतकाळातील राजकारणाची आठवण करून दिली….

Read More

महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्राची मंजुरी:या महिन्यातच विधेयक मंजूर होण्याची शक्यता; लोकसभेच्या जागा 816 असतील, 273 महिलांसाठी राखीव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून वाढवून 816 केल्या जातील, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवून 16 ते 18 एप्रिलपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ज्यात हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची…

Read More

सोलापूर ग्रामीण पोलिस संघाने पटकावले प्रथम बक्षीस:पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण‎

खेळाडूंनी खिलाडी वृत्ती ठेवून खेळाचा आनंद घ्यावा, आपले खेळातील प्राविण्य दाखवावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर जिल्ह्यातील २९ व पुणे शहरातील बॉम्ब स्क्वॉड विभागाच्या एका संघाने, अशा . सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच…

Read More