Headlines

जूनमध्ये ₹1.94 लाख कोटी GST संकलन:गेल्या वर्षाच्या तुलनेत 14% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी ₹2.42 लाख कोटींचे संकलन झाले होते

जून 2026 मध्ये 1.94 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे एप्रिलमधील विक्रमी 2.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 20% कमी आहे. तथापि, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या म्हणजेच जून 2025 च्या तुलनेत ते 14% जास्त आहे. जून 2025 मध्ये ₹1.71 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. सरकारने आज म्हणजेच 1 जुलै रोजी GST संकलनाचे…

Read More

सीजेपी राबवित आहे राहुल गांधींचाच अजेंडा:खा. डॉ. कल्याण काळे: डोणगावकर, ॲड. अक्रम यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, क्रॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. हा अजेंडा घेऊन ते उतरले असले तरी, आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ही मागणी आधीच केली होती. एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि इतर पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला…

Read More

कंगना रनोटचा पहिला चित्रपट पाहून पालक नाराज झाले:गँगस्टरबद्दल म्हणाले होते- समाज काय विचार करेल, त्यांची मुलगी कसे चित्रपट करत आहे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने तिच्या पदार्पणाच्या ‘गँगस्टर’ चित्रपटाबद्दल सांगितले की, हा चित्रपट पाहिल्यानंतर तिचे आई-वडील खूश नव्हते आणि चित्रपटातील काही दृश्यांमुळे चिंतेत होते. तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने सांगितले, “गँगस्टर पाहिल्यानंतर माझ्या वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मग मी आईला विचारले, ‘आई, तुला माझा चित्रपट कसा वाटला?’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘नाही, आपल्या…

Read More

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार:पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका

पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातील पिंप्राळा या आदिवासी गावात अशुद्ध पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना घरासमोरील अंगणात आणि उघड्या मैदानातच उपचार घ्यावे लागत आहेत. झाडांना व दोऱ्यांना सलाईनच्या बाटल्या टांगून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून…

Read More

India Sugar Export Ban Extended Till September 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) बंदी घातली आहे. ही बंदी देशात साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. १३ मे पासून लागू केलेली ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. आता…

Read More

शासनाने केलेली कर्जमाफी पूर्ण फसवी; प्रोत्साहनपर अनुदानासाठी निर्णय घ्यावा:योजनेतील विविध जाचक अटी रद्द करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी चांदूरबाजार तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. . शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी…

Read More

स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान‎:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग

“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा,…

Read More

लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती‎

प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…

Read More

हिमाचलमध्ये रस्ते अपघात, गुजरातच्या 6 जणांचा मृत्यू:4 जखमी; मनालीहून डलहौसीला फिरायला जात होते, पाऊस पडत होता

हिमाचल प्रदेशच्या चंबा-नूरपूर राष्ट्रीय महामार्गावर आज (सोमवारी) सकाळी झालेल्या रस्ते अपघातात गुजरातमधील सहा लोकांचा मृत्यू झाला. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना टाडा मेडिकल कॉलेज, कांगडा येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इनोवा क्रिस्टा गाडीत गुजरातमधील पर्यटक होते. हे लोक मनालीहून डलहौसीला…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:बंद घर फोडून दागिन्यांवर डल्ला, लाखोंची चोरी; घरात घुसून महिलेचा छळ

सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान ऐवज लंपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजात फॅक्टरीजवळील एका निवासस्थानी ३१ मे ते ४ जून या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी सोन्याच्या…

Read More