Headlines

खरातच्या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा पत्नीचा दावा:कल्पना खरातने सोडली पतीची साथ; अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तिच्या वकिलांनी सादर केलेल्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला नवे…

Read More

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीचा खून:लैंगिक शोषणाचीही शक्यता; घरातील नोकरावर संशय, दीड महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढले होते

दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात एका वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीची हत्या मोबाईल चार्जिंग केबलने गळा आवळून करण्यात आली. प्राथमिक तपासणीत लैंगिक शोषणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांचे मत आहे की, तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिचा गळा आवळण्यात आला. लैंगिक शोषणाची पुष्टी करण्यासाठी…

Read More

गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा

वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर…

Read More

साखर कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात खळबळ:पक्षांतरांचं गणित बिघडलं, कोणाला फटका तर कोणाला फायदा?

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी मिळाली. उर्वरित सात प्रस्ताव फेटाळल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांना…

Read More

Maharashtra Compressed Biogas Policy Launched; Cabinet Approves 4 Key Decisions

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली ज . खाली वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात (नगर विकास विभाग ) महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), 2026 जाहीर प्रत्येक जिल्ह्यात समन्वय…

Read More

रणवीर सिंगने डॉन 3 ची साइनिंग अमाऊंट परत केली:क्रिएटिव्ह मतभेदांमुळे वाद सुरू झाला होता, आमिर खाननेही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता

दीर्घकाळ चाललेल्या वादामुळे आता रणवीर सिंगने डॉन 3 अधिकृतपणे सोडला आहे. निर्मात्यांशी वाद वाढल्यानंतर आता अभिनेत्याने 10 कोटी रुपयांची साइनिंग रक्कमही परत केली आहे. आता पाहावे लागेल की फरहान अख्तर त्याची जागा घेतो की चित्रपट पुढे ढकलतो. फ्री प्रेस जर्नलच्या ताज्या अहवालानुसार, रणवीर सिंगने साइनिंग रक्कम परत करण्यासोबतच आपल्या पुढच्या चित्रपटात फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट…

Read More

Five State Assembly Election Live Updates West Bengal Assam Kerala Tamil Nadu Puducherry

Marathi News National Five State Assembly Election Live Updates West Bengal Assam Kerala Tamil Nadu Puducherry कोलकाता/चेन्नई/नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी म्हटल्याने भाजपने निवडणूक आयोगाकडे खरगे यांची तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, खरगे यांच्या विधानावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काँग्रेसने…

Read More

शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार:२२ जिल्ह्यांसाठी सर्वात मोठा गेम प्लॅन अ‍ॅक्टिव्ह; १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. यासाठी पक्षाने खास “संपर्क मंत्री अभियान” राबवले आहे. हे अभियान सत्तेच्या दिशेने झेप घेणारी आक्रमक ब्लूप्रिंट ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेने राज्यातील २२ जिल्ह्यांतील संघटना मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा…

Read More

हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्यांचे मुडदे कधी पडणार?:अंबादास दानवेंचा सरकारला रोकड सवाल; पहलगाम भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव…

Read More

चैतन्य देगलूकर वारकरी संप्रदायातील घुसखोर:त्यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला – शरद पवार गट

वारकरी संप्रदाय व संत साहित्य सर्वकाही संपण्याची भीती दाखवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारे चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. देगलूरकर यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला, असेही ते म्हणालेत. शरद पवार यांनी काही…

Read More