Headlines

तुरुंगातून सुटूनही सोनम रघुवंशी इंदूरला येऊ शकणार नाही:कोर्टाच्या परवानगीशिवाय शिलॉंग सोडू शकणार नाही; जाणून घ्या जामीन कसा मिळाला?

इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडात मोठे वळण आले आहे. मेघालयची राजधानी शिलॉन्गमध्ये हनिमूनदरम्यान पती राजाच्या हत्येची मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटकेनंतर सुमारे 320 दिवसांनी जामीन मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने अट ठेवली आहे की, खटल्यादरम्यान सोनमला शिलॉन्गमध्येच राहावे लागेल. शिलॉन्ग न्यायालयाने सोमवारी तिचा जामीन मंजूर केला. मंगळवारी सोनमचे वडील देवी सिंह स्वतः शिलॉन्गला पोहोचले आणि…

Read More

माजी मंत्री दानवे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार:भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. याप्रसंगी भाजपा नेते सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष…

Read More

फुलंब्रीत अतिक्रमणांवर अखेर जेसीबी चालला:महात्मा फुले चौकाने घेतला मोकळा श्वास‎

प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री शहराची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीवर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री येथील महात्मा फुले चौकातील अतिक्रमणांवर नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत २६ पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ‘दिव्य मराठी””ने या समस्येबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ही धडक कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाचे…

Read More

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे छत्रपती संभाजीनगरात स्वागत:‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास

प्रतिनिधी |छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे सोमवारी (२७ एप्रिल) शहरात स्वागत करण्यात आले. बजाजनगर येथील ओएसिस चौकात सोहळ्यासाठी नागरिकांसह, महिलांनी गर्दी होती. बजाजनगर येथे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी शहरात यात्रेचे आगमन होताच, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती…

Read More

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More

खत लिंकिंग बंद करा:वैजापुरात निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद

प्रतिनिधी | वैजापूर रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत तात्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसह प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. खतांचा पुरवठा करताना कंपन्यांकडून दुकानदारांना लिंकिंग देण्यात येत असल्याने विक्रेत्यांना एमआरपी पेक्षा अधिक दराने…

Read More

समृद्धी महामार्गावर कार धडकून पाच जण जखमी:पोलिस ठाण्यात नोंद

वैजापूर | चालकाला डुलकी लागल्याने कार साइड पत्र्याला धडकून पाच जण जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडला. इटोली (ता. जिंतूर) येथील वारणकर कुटुंबीय शिर्डी येथे दर्शनासाठी कारने (एम एच २२ ए डब्ल्यू ३०१५) जात होते. ते रात्री एक वाजता घरून निघाले. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास…

Read More

जेव्हा इरफान खान दरोडेखोर बनले, टाचेला दुखापत झाली होती:लंगडत 'पान सिंह तोमर'चे शूटिंग करण्यासाठी पोहोचले, ॲक्शन ऐकून धावायला लागायचे

29 एप्रिल रोजी इरफान खान यांची 6 वी पुण्यतिथी ही केवळ एक तारीख नाही, तर आठवणींचा महापूर आहे – एका अशा कलाकाराची, ज्याने अभिनयाला सत्याप्रमाणे जगले. त्यांचे जीवन, भूमिका आणि प्रवास कोणत्याही फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हता. हा प्रवास रणजिता कौर यांनी त्यांच्या ‘अ स्टोरी दॅट रिफ्यूज्ड टू डाय’ या माहितीपटात जपला आहे, जो पान सिंह…

Read More

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही…

Read More