Headlines

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ठरली वादळी:एकतर्फी ठरावांना नगरसेवकांचा विरोध, माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात पार पडली. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली नगरसेवकांना अंधारात ठेवुन अनेक ठराव पारित करण्याच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या कार्यपध्दतीस आम्ही विरोध केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी घातक ठरणा निर्णयाला विरोध केल्यामुळे नगराध्यक्षांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण वादळी ठरली. निवडणुकीनंतर परळी नगरपालिकेची…

Read More

अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विराट मुंबईत पोहोचला:विमानतळावर दिसला; आज अभिनेत्री 38 वर्षांची झाली

विराट कोहली शुक्रवारी पत्नी अनुष्का शर्माचा 38 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत आले. कोहली अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2026 चा सामना खेळल्यानंतर मुंबईत पोहोचले. ते सकाळी मुंबई विमानतळावर दिसून आले. विमानतळावर पॅपाराझींनी कोहलीला अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगितले. विराट आणि अनुष्काचे 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न झाले होते. त्यांना…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या वाहतूक कोंडीत:मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; VIDEO द्वारे कथन केला अनुभव

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला आहे. त्या 2 तासांपासून या कोंडीत अडकल्यात. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या कोंडीची व्यथा बोलून…

Read More

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत निधन:राष्ट्रवादीला मोठा धक्का; हृदयविकाराचा झटका ठरला घातक, राजकारणात शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटेच्या सुमारास परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात येईपर्यंत…

Read More

New Online Gaming Rules Come into Effect Today; Gaming Certificates to Remain Valid for Up to 10 Years; Non-Money Games Now Exempt from Registration

Marathi News National New Online Gaming Rules Come Into Effect Today; Gaming Certificates To Remain Valid For Up To 10 Years; Non Money Games Now Exempt From Registration नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात आजपासून एक मोठा बदल होणार आहे. सरकारने ‘प्रोमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग रूल्स 2026’ शुक्रवार, 1 मे…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या हेमा मालिनी:म्हणाल्या- मला त्यांची आठवण येते, त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगू हे माहीत नाही

अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. मुंबईत एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला, ज्यात हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांचा प्रवास उत्कटता, समर्पण आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त प्रेमाने भरलेला होता. ते नेहमी हेच म्हणायचे की चित्रपट मनापासून जोडण्याचे माध्यम आहे. त्यांना चित्रपट आणि कॅमेऱ्याबद्दल उत्कट आवड होती. त्यांच्या जीवनसाथी म्हणून, मी…

Read More

टरबूज खाऊन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा:मृताच्या अंतर्गत अवयवांना 'हिरवट' रंग; न्यायवैद्यक चाचणीत घातक विषबाधा झाल्याचे स्पष्ट

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृत्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत घातक विषबाधा किंवा एखाद्या षडयंत्राचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू…

Read More

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज…

Read More