Headlines

PM Narendra Modi ministers meeting viksit bharat 2047 goal fast decisions

नवी दिल्ली37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी रात्री दिल्लीतील सेवा तीर्थ येथे केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीत सरकारच्या कामकाजावर, मंत्रालयांच्या कामगिरीवर आणि पुढील योजनांवर चर्चा करण्यात आली. सुमारे साडेचार तास चाललेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘विकसित भारत 2047’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते सरकारचे ध्येय आणि वचन आहे….

Read More

तक्रार बेदखल:मोहोळमध्ये अघोरी बाबाचा ‘साम, दाम, दंड, यंत्र, तंत्र''चा दावा‎, करणी उतरवत असल्याचा अघोरी महाराजाचा दावा

करमाळा, माढ्यानंतर मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजाची कहाणी पुढे आली आहे. कारवर ’साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र’ अशा आशयाचा फलक लावून राजरोस वावरणा-या तथाकथित अघोरी बुवावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने मोहोळ पोलिसांत ३ दिवसांपूर्वी केली असली तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची समोर आले. कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून…

Read More

वाळू माफियांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून थेट पाणी सोडले:महर्षी वाल्मीक संघाने आंदोलनाचा दिला इशारा‎

पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया मुजोर झाले असून, त्यांनी चक्क चंद्रभागा नदीचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या पात्रातून वाळू चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्या प्रकरणी वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा…

Read More

SBI Bank Closed 23-28 May 2026

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक SBI च्या ग्राहकांनी शाखेशी संबंधित आपली सर्व महत्त्वाची कामे आजच (22 मे, शुक्रवार) पूर्ण करून घ्यावीत. कारण असे की, 23 मे ते 28 मे 2026 दरम्यान SBI च्या शाखा सलग 6 दिवस बंद राहू शकतात. याची मुख्य कारणे वीकेंड, कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित दोन दिवसांचा संप आणि…

Read More

स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर; तब्बल 7 वर्षे धूळखात पडलेली रोड स्विपर मशीन सुरू, रस्ते धूळमुक्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्नचालू‎

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडून असलेली नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन . गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या…

Read More

दिल्ली विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मध्यरात्री आंदोलन:विद्यार्थिनींनी व्यवस्थापनावर हॉस्टेल रिकामे करण्याचा आणि पाणी बंद केल्याचा आरोप केला

दिल्ली विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी हॉस्टेल फॉर वुमेन (UHW) मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी गुरुवारी रात्री कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन केले. विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) नुसार, विद्यार्थिनी रात्री सुमारे 9:30 वाजल्यापासून रस्त्यावर बसल्या होत्या आणि आंदोलन मध्यरात्रीनंतरही सुरू राहिले. आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनावर जबरदस्तीने वसतिगृह खाली करण्यास सांगणे, मूलभूत सुविधा बंद करणे आणि अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा…

Read More

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज . या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती….

Read More

दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…

Read More

यंत्रणा ओव्हरलाेड:विजेची मागणी 200 मेगावॅटने वाढली; लोकांना अघोषित भारनियमनाचा "शॉक'

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसवर कायम आहे. उन्हाच्या तीव्रतेने नागरिक होरपळून निघत असतानाच विजेची मागणी २०० मेगावॅटने वाढली आहे. एरव्ही दररोज १००० ते १२०० मेगावॅट विजेची गरज भासते पण गेल्या काही दिवसांत ही मागणी १३०० ते १५०० मेगावॅटवर पोहोचली. महावितरण भारनियमन नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र अघोषित भारनियमनाचा…

Read More

ईडीची 20 वर्षे, फक्त 60 प्रकरणांमध्ये निकाल:99% प्रकरणांमध्ये अंतिम निकाल येणे बाकी, 72% जप्त केलेली मालमत्ता परत करावी लागली

अंमलबजावणी संचालनालय (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये आपला यशाचा दर 93% सांगते, परंतु हा आकडा गेल्या 20 वर्षांतील केवळ त्या 60 प्रकरणांवर आधारित आहे ज्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणांपैकी 56 मध्ये 124 लोकांना दोषी ठरवण्यात आले आणि 4 मध्ये आरोपी निर्दोष सुटले. याउलट, जर एकूण नोंदवलेल्या प्रकरणांशी तुलना केली, तर यशाचा हा वास्तविक दर…

Read More