Headlines

Anita Advani on Rajesh Khanna Relation

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अनिता आडवाणी यांच्या नात्याला विवाह मानण्यास नकार दिल्यानंतर, आता अनिता यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला ‘न्यायाची घोर थट्टा’ असे म्हटले आहे. अनिता यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या कायदेशीर लढाईतून मागे हटणार नाहीत आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष…

Read More

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी . दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात…

Read More

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार…

Read More

हिमाचलमध्ये हिमनदी कोसळली, लोकांनी पळून जीव वाचवला:रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये PWD कर्मचारी गुंतले होते, 5 महिन्यांपासून पांगी-चंबा मार्ग बंद

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील चुराह येथे गेल्या संध्याकाळी (३० एप्रिल रोजी) हिमनदी तुटून अचानक रस्त्यावर आली. यावेळी चंबाला पांगीशी जोडणाऱ्या रस्त्यावर हिमनदी कोसळली. ती कोसळताना पाहून बैरागढ़-साचपास-किलाड रस्त्यावरील सतरुंडी येथील कार्थनाला येथे रस्ता दुरुस्तीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मजुरांनी पळून आपला जीव वाचवला. गेल्या काही दिवसांपासून या भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होता….

Read More

फडणवीस सरकारचे 'आपले सरकार' ठप्प:तांत्रिक बिघाडाने गोंधळ, नागरिक त्रस्त; मंत्री आशिष शेलारांचा तातडीचा आदेश

राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 27 एप्रिलच्या रात्रीपासून या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अचानक बंद पडलेल्या…

Read More

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक . शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन…

Read More

एअर इंडिया आता दररोज 100 विमानांच्या फेऱ्या कमी करणार:कारण- इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुट्या भागांची कमतरता; आंतरराष्ट्रीय मार्ग प्रभावित होतील

एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुमारे 10% कपात करणार आहे. टाटा समूहाची ही एअरलाइन ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकानुसार दररोज सुमारे 100 उड्डाणे बंद करेल. सध्या एअरलाइन दररोज सुमारे 900 उड्डाणे चालवते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) यांच्या कमतरतेमुळे निर्णय या आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वात जास्त परिणाम होईल सूत्रांनुसार, एअरलाइनने…

Read More

कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपोवरील आगीचा मुद्दा केंद्रस्थानी:अमरावती सोडण्यापूर्वी अंदाज समितीची पुन्हा एकदा विभागप्रमुखांसोबत बैठक‎

विधीमंडळ सदस्यांचा (आमदार) समावेश असलेल्या अंदाज समितीने आज, गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारपूर्वी पार पडलेल्या या बैठकीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने तीन मुद्दे होते. यामध्ये शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट असलेली कोणार्क कंपनी, जिल्ह्यातील शाळांमार्फत पुरवला जाणारा शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोवर वारंवार लागणारी आग या…

Read More

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव, त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुजनगरी येथील महासमाधी परिसरात गुरुवारी ३० रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हृदस्पर्शी ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपात साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुजनगरीत गावकऱ्यांनी…

Read More

उजनी 5 मे च्या दरम्यान ‘मायनस’मध्ये सिंचनासाठी 10हजार क्युसेक विसर्ग:धरणातून रोज 2% घट, धरण पाणी साठा व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार‎

सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. येत्या ५ मेपर्यंत धरण ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या सिंचन आवर्तनामुळे दररोज सुमारे १.१४ टीएमसी (२.१२ टक्के) पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी कमी होत आहे. एल निनोचे सावट घोंघावत असल्याने धरण पाणी व्यवस्थापन कळीचा मुद्दा…

Read More