NEET पेपरफुटीचा लातूर पॅटर्नला मोठा फटका!:RCC च्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, पालकांवरही ओढवले आर्थिक संकट
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसमोर नव्याने तयारी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळाचा आणि अनिश्चिततेचा सर्वाधिक मानसिक तसेच शैक्षणिक फटका लातूरमधील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. गेल्या…