Headlines

मलायका अरोरा म्हणाली- मुलगा अरहानने लग्नाला नकार दिला:म्हटले- नातवंड विसरून जा, प्रदूषण आणि खराब वातावरणात मला मुले नको आहेत

मलायका अरोराने मुलगा अरहान खानबद्दल एक गोष्ट शेअर केली. तिने सांगितले की, अरहान म्हणाला की त्याला लग्न करायचे नाही आणि तो मुलेही प्लॅन करत नाहीये. मलायकाच्या मते, मुलाने मस्करीत म्हटले, “नातवंडांची अपेक्षा सोडून दे.” नुकत्याच टाइम्स एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत मलायका नात्यांवर आणि लग्नावर बोलत होती. ती म्हणाली की, आजची पिढी नात्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. त्यांचा…

Read More

युवक काँग्रेसतर्फे लोकशाही संवादमध्ये पाच अभियानांचे उद्घाटन:सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंतांचे मत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमांतर्गत पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन केले. यावेळी विचारवंतांनी हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीची पुनर्स्थापना, संविधानाचे पावित्र्य राखणे आणि तळागाळातील जनतेशी नव्याने नाते जोडण्याचा संकल्प युवक काँग्रेसने करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही पाच वैचारिक अभियाने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे,…

Read More

आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, टी-रबी शंकर यांची जागा घेतील

कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने (ACC) रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असेल, जी 3 मे किंवा त्यानंतरपासून प्रभावी मानली जाईल. जैन सध्याचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ आज संपत आहे. रोहित जैन यापूर्वी डिसेंबर 2020 पासून आरबीआयमध्ये कार्यकारी…

Read More

लाडकी बहीण योजनेला मोठा ब्रेक:सरकारचा कडक निर्णय; 54 लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता, केवायसी न केल्याचा फटका

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आता मोठी घडामोड समोर आली आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात महिलांना वगळण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी आर्थिक मदत थांबण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा…

Read More

'राजा शिवाजी' प्रदर्शित; रितेश देशमुखने केली एक विनंती:'कृपया चित्रपट पाहताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका'

अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.70 कोटींचे बंपर ओपनिंग कलेक्शन केले आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपट बघून आलेले अनेक जण चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांच्या क्लिप्स रेकॉर्ड करून त्या सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची…

Read More

No Bond in Politics, BJP-Shiv Sena Can Fight 2029 Alone

प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व . संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा…

Read More

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More

महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश…

Read More

नसरापूरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार, निर्घृण हत्या:15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार- पोलिस अधीक्षक संदीप गिल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत आंदोलन केले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत, पुढील 15 दिवसांत न्यायालयात…

Read More

ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी, मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं काही सांगता येणार नाही, असे विधान केले. या एका वाक्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परभणीतील…

Read More