Headlines

Bhor Pune Girl Murder; CCTV Reveals Horror of 4-Year-Olds Death

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र . माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला गाईचं वासरू दाखवतो, असे सांगून तिचा हात धरून जवळच्या गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला….

Read More

Maharashtra Self Census 2026: Process & Dates

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात जनगणनेच्या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली असून नागरिकांच्या सोयीसाठी यावेळेस डिजिटल पद्धतीने ‘स्व-गणना’ प्रक्रियाही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ‘स्व-गणने’चा कालावधी हा १ ते १५ मेपर्यंत असणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष ‘घरगणना’ केली जाईल. या टप्प्यात प्रगणक प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी गृहभेटी…

Read More

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे…

Read More

जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी सुविधांच्या बाबतीत कुणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कुणी माझ्याकडे जातीचा विषय काढला, तर मी त्याला लाथ घालेन, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक…

Read More

Disaster Emergency Alert Test Update; NDMA

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक शनिवारी सकाळी 11.45 वाजता अचानक लोकांच्या मोबाईल फोनवर बीपच्या आवाजासोबत स्क्रीनवर आपत्कालीन अलर्ट दिसला. बीप बंद झाल्यानंतर हा अलर्ट वाचूनही ऐकवला गेला. अनेक लोक यामुळे अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. खरं तर हा मेसेज राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच NDMA ने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे….

Read More

पाकिस्तानी नेते नबील गाबोल म्हणाले- मी 'धुरंधर 3' बनवेन:म्हणाले- मी राकेश बेदी नाही, चित्रपटातून असे उत्तर देईन; जे आदित्य धर लक्षात ठेवेल

पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांनी पाकिस्तानच्या ल्यारी भागावर आधारित एक चित्रपट बनवण्याबद्दल सांगितले, ज्याचे नाव ‘ल्यारी का गब्बर’ असेल. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये नबील म्हणाले की, आता मी भारताला जे उत्तर देईन, त्यांनी ल्यारीविरुद्ध ‘धुरंधर 1’ आणि ‘धुरंधर 2’ बनवले आहेत. मी त्यांना ‘धुरंधर 3’ बनवून देईन, पण त्याचे नाव ‘धुरंधर’ नसून ‘ल्यारी…

Read More

भोर येथील निर्घृण कृत्याने महाराष्ट्र हादरला:सुप्रिया सुळे यांची कडक भूमिका, सुषमा अंधारेही संतापल्या; दोषींना कठोर शिक्षेची मागणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. नसरापूर परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर एका वृद्ध व्यक्तीकडून अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. माहितीनुसार, ही लहान मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या…

Read More

जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो!:माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती हे मान्य, संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंचे उत्तर

संजय राऊत म्हणतात की माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, कदाचित ते बरोबर आहे. कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली आहे. ती जात-धर्माच्या नावावर गेली. ती पैशाकडे झुकली गेली, लोकशाही टिकवण्यासाठी तो लोकं नसतील तर ती टिकलच कशी असा सवाल शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेत…

Read More

टरबूज खाल्ल्यामुळे दोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नाही:FDA चा कलिंगडात भेसळ आढळली नसल्याचा दावा; मग 4 जणांचा मृत्यू कशाने झाला?

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4…

Read More

बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची…

Read More