समान निधी, कृषी-पशुसंवर्धन, शिक्षण, टंचाईच्या मुद्यांवरून प्रशासन धारेवर:ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना सदस्यांनी घेरले
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी निधीचे समान वितरण, टंचाई, कृषी-पशुसंवर्धन अन् शिक्षण या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नावरून पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नवोदीत सदस्यांनी अभ्यास . चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमतासह भाजपची सत्ता आली. त्यानंतर विषय समिती सभापती अन् सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. शुक्रवारी (दि. १५)…