Headlines

‘एसपी-ई-संवाद’द्वारे घरबसल्या साधता येणार पोलिसांशी संपर्क:नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचवण्यासाठी ऑनलाइन मीटिंगची सुविधा‎

जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना आता अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी अकोला पोलिस दलाने एक आधुनिक पाऊल उचलले आहे. येथील पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘एसपी-ई-संवाद’ही ऑनलाईन मीटिंगची अभिनव सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमुळे आता नागरिकांना आपल्या समस्या किंवा निवेदने…

Read More

Nifty Crosses 23,743; Sensex Hits 75,506

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 15 मे रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 75,506 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ, तो 23,743 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण निर्देशांक पातळी अंकांमधील बदल टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 7716 -234 -3.31% निक्केई (जपान) 61850 -804 -1.28% हँगसेंग…

Read More

हिंगोलीत घर कुलूपबंद पाहून चोरट्यांचा डल्ला:वरुड समंद गावामध्ये घर फोडून 2 लाखांचा ऐवज पळविला, नर्सी नामदेव पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथे गावात विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. नर्सी नामदेव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावामध्ये गुरुवारी ता. 14 सायंकाळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

उदयनिधी म्हणाले- आम्ही देवावरील श्रद्धेच्या विरोधात नाही:लोकांनी मंदिरात जावे; सनातन संपवण्याचा अर्थ, भेदभावपूर्ण विचारांचा अंत

तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन संपवण्याबाबतच्या आपल्या विधानावर 2 दिवसांनी स्पष्टीकरण दिले. उदयनिधी म्हणाले – माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मी लोकांना मंदिरात जाण्याविरुद्ध नाही, फक्त तिथे जातीच्या आधारावर जो भेदभाव होतो, ती विचारसरणी संपवायला हवी. उदयनिधी स्टॅलिन यांनी 12 मे रोजी विधानसभेत सांगितले की, सनातन धर्म संपवला पाहिजे. तो लोकांना…

Read More

कविता जीवनाच्या विविध छटांना शब्दरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न:प्रा. डॉ. नाना भडके यांचे प्रतिपादन; संगीत, साहित्यांची जुगलबंदी‎

मन हे नेहमी शब्दांपूर्वी जन्मते आणि कविता ही त्याची सावली असते. कधी दीर्घ, कधी अल्प, पण नेहमीच अंतःकरणाशी निगडित असते. जीवनाच्या विविध छटांना शब्दांच्या रूपात व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कविता, तसेच संगीत आणि कविता यांचा संगम म्हणजे भावनांचा एक निराळाच प्रवाह असतो. जो मनाला शुद्ध करतो, स्थिर करतो, असे विचार प्रा. डॉ. नाना…

Read More

‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसणार ऋत्विक धनजानी:रागाला आयुष्यातील सर्वात मोठी भीती म्हटले, म्हणाला- यामुळे माणूस आतून पोखरला जातो

टीव्ही अभिनेता ऋत्विक धनजानी पुन्हा एकदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. ऋत्विक याआधीही या फ्रँचायझीचा भाग होता आणि तिसऱ्यांदा तो शोमध्ये दिसेल. ‘खतरों के खिलाडी १५’ चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार आहे. यावेळी शोमध्ये अनेक जुन्या स्पर्धकांसोबत नवीन चेहरेही दिसणार आहेत. दैनिक भास्करसोबतच्या खास संवादात ऋत्विकने त्याच्या भीती, ब्रेकअप, रागाचे प्रश्न, आयुष्यातील संघर्ष आणि…

Read More

वर्षा गिरी, अश्विनी जाधव यांना सदाफुली पुरस्कार

आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगल यांची १२ मे रोजी जयंती जागतिक स्तरावर परिचारिकांच्या अमूल्य योगदानासाठी साजरी करण्यात येतो. या महान सेवाकार्याची दखल म्हणून कस्तुरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या वर्षा गिरी आणि अश्विनी जाधव या दोन परिचारिकांचा “सदाफुली’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मागील ३० वर्षापासून समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या…

Read More

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी:PM मोदी अध्यक्षस्थानी असतील; मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, बचतीवर चर्चा होऊ शकते

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक 21 मे रोजी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि इतर केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या वेगवेगळ्या पैलूंव्यतिरिक्त, मंत्रालये आणि विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची अपेक्षा आहे. मोदी 3.0 सरकारच्या…

Read More

रस्ता चुकलेल्या वृद्धेला अवघ्या तीन तासांत पोहोचवले घरी:कुटुंबीय झाले हतबल; एक कॉल आला अन् शोधकार्याला झाली सुरूवात‎

महापालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या चमूने वाट विसरलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांच्या शोध मोहीमेनंतर सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांची धडपड आणि त्यांच्या परिश्रमाचे यानिमित्ताने कौतुक केले जात आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या त्या रहिवासी आहेत. काही कामानिमित्त सकाळी ९…

Read More