Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पहिलाच धक्का:राष्ट्रवादीत मोठ्या नेत्याकडून राजीनामा बॉम्ब; विधान परिषद डावलल्याची नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आनंद परांजपे हे पक्षात सरचिटणीस, प्रवक्ते तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून यासंदर्भातील…

Read More

Chardham Yatra Deaths Rise; Kedarnath Most Fatalities

Marathi News National Chardham Yatra Deaths Rise; Kedarnath Most Fatalities | Badrinath, Gangotri, Yamunotri Toll Increase डेहराडून6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चारधाम यात्रेत भाविकांची संख्या सातत्याने विक्रम करत आहे. 19 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या यात्रेत 13 मे पर्यंत 12 लाख 64 हजार 217 भाविकांनी चारही धामांचे दर्शन घेतले आहे. पण दुसरीकडे, यात्रेदरम्यान मृत्यूचा आकडाही सातत्याने…

Read More

निवडणुका संपल्यावरच सरकारला गांभीर्य का सुचले?:सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही यावे- शरद पवार; मुख्यमंत्र्यांचेही टोचले कान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच केंद्र सरकारवर त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरून फटकारले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या भाषेचाही निषेध केला आहे. शरद पवार म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची…

Read More

राज्यातील 25 जिल्ह्यांतून जाणार राज्यमाता गोमाता संवाद यात्रा:पुणे येथून 31 मे रोजी सुरुवात, 6 हजार किलोमिटरचा प्रवास

राज्यात देशी गोवंश पालन पोषण संदर्भात जनजागृतीसह संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा प्रचार व प्रसाराच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने ता. ३१ मे पासून राज्यमाता गोमाता संवाद यात्रा काढली जाणार आहे. राज्यातील २५ जिल्हयातून हि यात्रा ६ हजार किलो मिटरचा प्रवास करणार आहे. यावेळी ठिकठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत. राज्यात पशुसंवर्धन विभाग व…

Read More

खासदार रामराव वडकुते ई-बाईकवरून पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात:म्हणाले – भविष्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी गुरुवारी ता. १४ दुपारी ई बाईकवरून प्रवास केला. त्यांनी बाईकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालया गाठले. त्यानंतर तेथे जिल्ह्यातील विकास कामांसोबतच कायदा व सुव्यवस्थेवरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील काळात ई-कार घेऊनच प्रवास करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशात पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यायी वाहतुकीचा…

Read More

Raj Thackeray Demands Dharmendra Pradhan Resignation Over NEET Controversy

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘NEET’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘NEET’ परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आणि त्याची मुळे महाराष्ट्रात सापडल्याचे समोर येत असताना, केंद्र . राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘NEET’ परीक्षा सुरू झाल्यापासूनच त्यांनी त्याला विरोध केला होता. 2016 मध्ये देशभर एकच…

Read More

SIR- तिसरा टप्पा घोषित, हरियाणा-उत्तराखंडसह 19 राज्ये-केंद्रशासित प्रदेश समाविष्ट:37 कोटी मतदारांची पडताळणी; आता फक्त हिमाचल, जम्मू-काश्मीर, लडाखचे वेळापत्रक येणे बाकी

निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्यांतर्गत हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, दिल्लीसह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 36.73 कोटी मतदारांची पडताळणी केली जाईल. SIR च्या तिसऱ्या टप्प्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देशात SIR प्रक्रिया पूर्ण होईल. उर्वरित तीन राज्यांमध्ये खराब हवामान आणि जनगणनेमुळे SIR…

Read More

फडणवीसांची बाईकवरून एन्ट्री, पण PUC ची मुदत संपलेली:काँग्रेसची टीका, खासदार वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे आणली समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वतः केवळ दोन गाड्यांचा ताफा घेऊन प्रवास करत इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला होता. याला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला आणि आपल्या ताफ्यातील ५० टक्के वाहने कमी करण्याचे आदेश दिले. याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष…

Read More

फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…

Read More

'लव्ह जिहाद'ला 'बाजीराव-मस्तानी'ने उत्तर द्या:मस्तानीला घरी आणणाऱ्या हिंदूला 1 लाखाचे बक्षीस; मिलिंद एकबोटेंचे वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला मी एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील…

Read More