Headlines

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच कंत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून,यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात (२०२५-२६) आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात…

Read More

मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक…

Read More

MP- जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, आतापर्यंत 9 मृतदेह सापडले:22 जणांना वाचवले, 10 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता, सैन्याने बचावकार्य हाती घेतले

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी सायंकाळी पर्यटन विभागाचे एक क्रूझ अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे बुडाले. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 22 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, 10 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताच्या वेळी क्रूझमध्ये सुमारे 40 ते 45 पर्यटक होते असे सांगितले जात आहे. हा अपघात…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन‎

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. . काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र, इतर…

Read More

Anita Advani on Rajesh Khanna Relation

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अनिता आडवाणी यांच्या नात्याला विवाह मानण्यास नकार दिल्यानंतर, आता अनिता यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला ‘न्यायाची घोर थट्टा’ असे म्हटले आहे. अनिता यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या कायदेशीर लढाईतून मागे हटणार नाहीत आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष…

Read More

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी . दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात…

Read More

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार…

Read More

हिमाचलमध्ये हिमनदी कोसळली, लोकांनी पळून जीव वाचवला:रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये PWD कर्मचारी गुंतले होते, 5 महिन्यांपासून पांगी-चंबा मार्ग बंद

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील चुराह येथे गेल्या संध्याकाळी (३० एप्रिल रोजी) हिमनदी तुटून अचानक रस्त्यावर आली. यावेळी चंबाला पांगीशी जोडणाऱ्या रस्त्यावर हिमनदी कोसळली. ती कोसळताना पाहून बैरागढ़-साचपास-किलाड रस्त्यावरील सतरुंडी येथील कार्थनाला येथे रस्ता दुरुस्तीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मजुरांनी पळून आपला जीव वाचवला. गेल्या काही दिवसांपासून या भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होता….

Read More

फडणवीस सरकारचे 'आपले सरकार' ठप्प:तांत्रिक बिघाडाने गोंधळ, नागरिक त्रस्त; मंत्री आशिष शेलारांचा तातडीचा आदेश

राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 27 एप्रिलच्या रात्रीपासून या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागरिकांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच शिष्यवृत्ती अर्ज यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अचानक बंद पडलेल्या…

Read More

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक . शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन…

Read More