Headlines

एअर इंडिया आता दररोज 100 विमानांच्या फेऱ्या कमी करणार:कारण- इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुट्या भागांची कमतरता; आंतरराष्ट्रीय मार्ग प्रभावित होतील

एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुमारे 10% कपात करणार आहे. टाटा समूहाची ही एअरलाइन ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकानुसार दररोज सुमारे 100 उड्डाणे बंद करेल. सध्या एअरलाइन दररोज सुमारे 900 उड्डाणे चालवते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) यांच्या कमतरतेमुळे निर्णय या आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वात जास्त परिणाम होईल सूत्रांनुसार, एअरलाइनने…

Read More

कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपोवरील आगीचा मुद्दा केंद्रस्थानी:अमरावती सोडण्यापूर्वी अंदाज समितीची पुन्हा एकदा विभागप्रमुखांसोबत बैठक‎

विधीमंडळ सदस्यांचा (आमदार) समावेश असलेल्या अंदाज समितीने आज, गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारपूर्वी पार पडलेल्या या बैठकीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने तीन मुद्दे होते. यामध्ये शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट असलेली कोणार्क कंपनी, जिल्ह्यातील शाळांमार्फत पुरवला जाणारा शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोवर वारंवार लागणारी आग या…

Read More

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव, त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुजनगरी येथील महासमाधी परिसरात गुरुवारी ३० रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानाने हृदस्पर्शी ग्रामजयंती महोत्सवाच्या रूपात साजरा करण्यात आला. ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुजनगरीत गावकऱ्यांनी…

Read More

उजनी 5 मे च्या दरम्यान ‘मायनस’मध्ये सिंचनासाठी 10हजार क्युसेक विसर्ग:धरणातून रोज 2% घट, धरण पाणी साठा व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार‎

सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. येत्या ५ मेपर्यंत धरण ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या सिंचन आवर्तनामुळे दररोज सुमारे १.१४ टीएमसी (२.१२ टक्के) पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी कमी होत आहे. एल निनोचे सावट घोंघावत असल्याने धरण पाणी व्यवस्थापन कळीचा मुद्दा…

Read More

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा‎

महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, कला ,साहित्य, संस्कृती या सर्व सामाजिक अंगाचा प्रेरणादायी व गौरवशाली ओळख करून देणारा हा पोवाडा होता. अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास चिंतन प्रतिभा शक्तीला अमर शेखांच्या तेवढ्याच दमदार…

Read More

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत…

Read More

पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदानाचा अड्डा‎:डॉक्टर, एजंट अन् गर्भवतींचे पती पोलिसांच्या जाळ्यात; गर्भलिंग निदानप्रकरणी नऊ जणांवर केली कारवाई‎

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे कालव्याजवळील एका निर्जन फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लोणी पोलिसांनी स . यावेळी घटनास्थळी बीएएमएस डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे (३४, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) आणि एजंट तसेच जे.एन.एम नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला अभिजीत…

Read More

जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा‎

अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या या महाप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, हायटेक पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. . कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता २०२६-२७ साठी नियोजित करण्यात आली आहे. या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,…

Read More

2.26 lakh devotees reached Kedarnath, 10 days of journey, crowd at one shrine, less than half attendance at all three shrines

Marathi News National 2.26 Lakh Devotees Reached Kedarnath, 10 Days Of Journey, Crowd At One Shrine, Less Than Half Attendance At All Three Shrines मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत यंदा नवीन कल पाहायला मिळत आहे. बहुतेक भाविक केवळ केदारनाथ धामाचे दर्शन घेऊनच आपली यात्रा संपवत आहेत. बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या…

Read More

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते महाराष्ट्र पोलिस अशी स्पर्धा करत असताना विवाहानंतर दोन अपत्य असताना जीवनातील ध्येयाला कवेत घेणाऱ्या या मातेच्या संघर्षाला सलाम क Source link

Read More