Headlines

भोगावती नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे, पाइप मोडून नदीपात्रात फेकले:अतिवृष्टीनंतर बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू सांडल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड भागातून वाहणाऱ्या डिकसळ येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील संरक्षक कठडे व पाईप मोडून नदीपात्रात फेकून दिले गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. . मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून भोगावती नदी वाहत आहे. या नदीवर देगाव, डिकसळ, भोयरे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यावरून…

Read More

पंढरीत कमला एकादशी निमित्त 4 लाख भाविक:अभूतपूर्व उत्साह, अधिक मासातील पवित्र एकादशी, 1.5 टन फुलांनी मंदिर उजळले

अधिक तथा पुरुषोत्तम मासातील पवित्र कमला एकादशी निमित्त पंढरपूर नगरीत भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने पंढरीत तीन ते चार लाख भाविकांची गर्दी झाली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नयनरम्य आणि आकर्षक फुलांची भव्य सजावट करण्यात आली असून, अवघी पंढरी राम कृष्ण हरी च्या जयघोषाने दुमदुमली आहे. बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दर्शन रांग ६ व्या…

Read More

संगमनेरचा पहिला " पद्मश्री' शहरात येताना अंगावर काटा आला:पद्मश्री हा केवळ रघुभाऊंचा नाही, तर तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा गौरव- आमदार तांबे‎

ज्या दिवशी दूरदर्शनवर रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा झाली, तो क्षण संपूर्ण संगमनेरकरांच्या छाती अभिमानाने फुगवणारा होता. संगमनेरला मिळालेला हा पहिला पद्मश्री मान आहे. आज जेव्हा प्रत्यक्ष पद्मश्री पदक संगमनेरच्या भूमीत येताना पाहिले, तेव्हा खरोखर अंगावर काटा उभा राहिला,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्ण आणि…

Read More

रामायण हा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे, तर जगण्याचा संस्कार!:संतोष महाराज कौठाळे यांचे निरुपण, निमगावात 9 दिवस चालला श्रीराम नामाचा गजर‎

रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कारमूल्यांचा दीपस्तंभ आहे, असे निरुपण प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, सत्य, कर्तव्य, त्याग आणि भक्तीचे महत्त्व विशद करताना रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे (देवदैठण) यांनी केले . नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित श्रीराम कथेचा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. नऊ दिवस संपूर्ण गावात…

Read More

कारवाईचा बडगा, तरीही अवजड वाहनांचा सुळसुळाट!:अहिल्यानगर आरटीओने 5 महिन्यांमध्ये वसूल केला 39 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल‎

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या ‘नो एन्ट्री’च्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी मोहीम उघडली आहे. २०२६ च्या पहिल्या ५ महिन्यांतच तब्बल १,३१७ अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३७ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे कोंडी…

Read More

India Launches Worlds 2nd Largest Battery Storage System

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 1. भारतात जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टि सुरू 26 मे रोजी भारतात देशातील पहिले ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टिम (BESS) सुरू केले. या बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टिमची एकूण क्षमता 3.37 गिगावॉट/तास आहे. हे नूतनीकरणक्षम ऊर्जा कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमध्ये कच्छ सीमेवरील खवडा येथे सुरू…

Read More

पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा दरोड्याचा डाव उधळला:आर्मी इंटेलिजन्सकडून टीप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई‎

पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा अहिल्यानगरमध्ये दरोडा टाकण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. बुऱ्हाणनगर रोडवरील मिरावली पहाड पायथ्याजवळ ही कारवाई केली.यात पाच आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, कोयता, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगार येथील बुऱ्हानगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ काही इसम कट्ट्यासह दरोडा घालण्याच्या…

Read More

राजस्थान-MPसह 10 राज्यांत उद्यापासून उष्णतेपासून दिलासा:पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट; राजस्थानमधील श्रीगंगानगर देशातील सर्वात उष्ण

देशातील 15 हून अधिक राज्यांमध्ये शुक्रवारपासून उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, यूपीमध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. बिहारमधील 32 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तर, राजस्थानमध्ये जयपूरसह 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जैसलमेर, फलोदी, गंगानगर, बिकानेरमध्ये काल उष्णतेच्या लाटेचा…

Read More

निफाडला जिल्हा कबड्डी स्पर्धेत 24 संघांचा सहभाग:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन‎

क्रीडा प्रबोधिनी निफाड यांच्या वतीने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. निफाडकर क्रीडाप्रेमींच्या उत् . स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना निफाड तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष अनिल कुंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर ठेवून शौर्य,…

Read More

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More