Headlines

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

उजनी कालव्यावरील पादचारी पूल दुरुस्ती काम निकृष्ट:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन महिन्यांपूर्वीची डागडुजी उखडली; लोखंडी पुलाऐवजी भक्कम सिमेंट पुलाची मागणी

पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ . पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने…

Read More

गुलमोहरची "पाच' गोलने सरशी, तर "फिरोदिया'ची टायब्रेकरमध्ये बाजी!:दोन्ही संघ उपांत्य फेरीत; आज अंतिम फेरीसाठी महासंग्राम

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ‘ॲलेक्स कप’ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांनी विजयाची मोहोर उमटवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेगवान पासिंग आणि अचूक फिनिशिंगच्या जोरावर हे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. दिवसातील पहिला सामना गुलमोहर फुटबॉल क्लब आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहरच्या खेळाडूंनी…

Read More

लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी असतील देशाचे नवे CDS:30 मे रोजी सध्याचे CDS अनिल चौहान निवृत्त होतील

भारत सरकारने एनएस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ते संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारीही सांभाळतील. सध्याचे CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) मध्ये लष्करी सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय सैन्यात व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ…

Read More

विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड‎

मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह…

Read More

पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,‎नेहरू मार्केटच्या‎ इमारतीचे भूमिपूजन‎

शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व…

Read More

हट्टी गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट; दूषित पाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:दोन विहिरींमध्ये पाणी असूनही गावाला दहा दिवसांआड पाणीपुरवठा‎

एकीकडे उन्हाचा तीव्र वाढता कडाका आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे हट्टी गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना तब्बल दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्या . गावात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना टँकरचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती…

Read More

देशात 70 वर्षांत 20 लाख अपहरण:यापैकी 11 लाख एका दशकातच, एनसीआरबी गुन्हेगारीतील वाटा 3 पटीने वाढला

भारतात अपहरण आणि जबरदस्तीने पळवून नेण्याच्या घटना गेल्या दशकात अनपेक्षितपणे वाढल्या आहेत. अलीकडेच भोपाळमध्ये एका आयएएस अकादमीच्या संचालिकेच्या अपहरणाच्या आणि 1.89 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणामुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, 1953 ते 2024 या वर्षांदरम्यान देशात एकूण 20 लाखांहून अधिक अशी प्रकरणे नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे, या सात दशकांतील…

Read More

विकासाचा खरा जीडीपी हा कृषी, गावांमध्येच:कृषी विकास संस्थेचे अमितकुमार नाफडे यांचे मत‎

कोविड काळात बळीराजाने जगाला तारले. आपल्या विकासाचा खरा जीडीपी हा कृषी आणि गावांमध्येच आहे. म्हणूनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणून शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूरटंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत आहे. त्यातुन बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. असे मत बुलढाणा…

Read More

Sai Pallavi Birthday Interesting Facts; Ramayana Sita

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या रामायणमध्ये माता सीतेच्या भूमिकेत दिसणारी साई पल्लवी आज 34 वर्षांची झाली आहे. साई पल्लवी एकेकाळी एका डान्स रिॲलिटी शोमधील एक सामान्य स्पर्धक होती. लहानपणी ती कंगना रनोटच्या चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनही दिसली होती. आज तिच्या कौशल्याने आणि साधेपणाने साई पल्लवी दक्षिणेकडील टॉप अभिनेत्रींमध्ये समाविष्ट…

Read More