Headlines

अष्टविनायक मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद:जतन आणि संवर्धन कामासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी…

Read More

डी.वाय. पाटील विद्यापीठ, डसॉल्ट सिस्टिम्समध्ये सामंजस्य करार:पुण्यात अत्याधुनिक 'डिजिटल इंजिनिअरिंग अनुभव केंद्र' उभारणार

पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डसॉल्ट सिस्टिम्स’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठ कॅम्पसमध्ये अत्याधुनिक ‘डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

Read More

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा

पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरएमसी उद्योगाला विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना…

Read More

Sunetra Pawar CM? Supriya Sules Statement Sparks 2029 Political Buzz

सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व . जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा बारामतीतील…

Read More

बर्ड बीएनबी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद:कृत्रिम घरटी, झाडांचे संवर्धन अन् पक्ष्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे काळाची गरज – डॉ. दिलीप यार्दी

शहरी भागात पक्ष्यांसाठी सुरक्षित घरटी निर्माण करणे ही काळाची गरज असून, नागरिकांनी पक्षीसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ व ईआरएफईए (Environmental Research Foundation Educational Academy) चे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी केले. ईआरएफईए आणि वँडर अँड पॉझ (Wander Pause) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बर्ड बीएनबी’ कृत्रिम पक्षीघरटे निर्मिती कार्यशाळेत ते बोलत होते. नुकत्याच…

Read More

Chandrakant Kaire Demand to Ban MIM Party Over Nida Khan Case

नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापले आहे. निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री संजय शि . नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक जिल्हा सत्र…

Read More

Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh in Gurugram; Mentions PM in Epstein Files

Marathi News National Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh In Gurugram; Mentions PM In Epstein Files गुरुग्राम8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी गुरुग्राममध्ये माजी खासदार बृजेंद्र सिंह यांच्या सद्भावना यात्रेत सहभागी झाले. ते खांडसा चौकातून एसडी स्कूलपर्यंत एक किलोमीटर पायी चालले. येथे त्यांनी जनसभेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले,…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:71 लाख महिलांचा सहभाग, सात दिवसांत 15 कोटींची उलाढाल

२ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ निलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. सीओओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट…

Read More

CJI म्हणाले- मला ओरडून चेंबरमधून बाहेर काढले होते:त्याच न्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार न्यायिक सेवा मुलाखत सोडली; हसून विचारले, माझा निर्णय योग्य होता का

सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सांगितले की, कसे एका न्यायाधीशांनी त्यांना ओरडून चेंबरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. हा किस्सा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायिक सेवेतील अर्जदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितला. मॅजिस्ट्रेट परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी घेऊन प्रेरणा गुप्ता आपले म्हणणे मांडत होत्या, तेव्हाच सरन्यायाधीशांनी…

Read More

दारू प्यायल्याशिवाय झोपू शकत नव्हती नीतू कपूर:ऋषी कपूर यांच्या निधनानंतर मानसिकरित्या खचली, ट्रोलिंगमुळे दुःखी झाली

अभिनेत्री नीतू कपूरने नुकतेच पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल मोकळेपणाने सांगितले. सोहा अली खानच्या यूट्यूब शोमध्ये बोलताना नीतू यांनी सांगितले की, २०२० मध्ये ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्या अनेक महिने रात्रभर जाग्या राहत होत्या. अनेकदा त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. हळूहळू…

Read More