Headlines

हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यात फिरू देणार नाही:चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोदी, फडणवीसांवर केली होती टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे. त्यातून त्यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांनी आपली भाषा सुधारली नाही, तर भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाहीत, असा इशारा भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या…

Read More

एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणे 22% पर्यंत कमी करणार:इंडिगो देखील 7% उड्डाणे कमी करणार, महाग इंधन आणि वाढलेल्या ऑपरेशनल खर्चाचा परिणाम

टाटा ग्रुपची एअरलाइन एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये 22% पर्यंत कपात करत आहे. हा बदल जून ते ऑगस्ट 2026 दरम्यान लागू राहील. हा निर्णय जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे घेण्यात आला आहे. एका वृत्त अहवालात दावा करण्यात आला आहे की इंडिगो देखील आपल्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये 5% ते 7% पर्यंत कपात करू शकते. एअर इंडियाच्या 4400 साप्ताहिक उड्डाणे…

Read More

जनगणना करणारी महिला शिक्षिका अपघातात ठार:पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना; आतापर्यंत 4 शिक्षक ठार, शिक्षक संघटनांचा संताप

जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली आहे. या घटनेमुळे शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कामावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात सध्या SIR व जनगणनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे शिक्षकांनाच करावी लागत आहेत. या प्रकरणी शिक्षक संघटना संतप्त सूर आळवत असताना…

Read More

गुजरातच्या कच्छमधून 1180 कोटी रुपयांचे कोकेन जप्त:ब्राझीलमधून आलेला माल दिल्लीला पाठवण्याची तयारी; तीन परदेशी नागरिक अटक, एक फरार

गुजरातमध्ये कच्छमधून सुमारे 1180 कोटी रुपये किमतीचे 118 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी परदेशी आहेत. गुजरातचे डीजीपी डॉ. केएलएन राव यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस मुंद्रा बंदरावर संयुक्त अभियान राबवत होते. याच अंतर्गत मंगळवारी सकाळी…

Read More

पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो…

Read More

वन्यजीव हल्ल्यात ६ वर्षांत ५०७ मृत्यू:महाराष्ट्रात ७०० कोटींहून अधिक नुकसान भरपाईचे वाटप

महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र माहिती अधिकारातून समोर आलेल्या एका धक्कादायक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नागपूरचे प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे मागितलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या ६ वर्षांत (२०२०-२१ ते २०२५-२६) वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल ५०७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने दिलेल्या…

Read More

चांदी दोन दिवसांत ₹9000 रुपयांनी स्वस्त, ₹2.62 लाखांवर आली:10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख

आज म्हणजेच 27 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 4,503 रुपयांनी कमी होऊन 2.62 लाख रुपयांवर आली आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 571 रुपयांनी घसरून 1.57 लाख रुपये झाला आहे. चांदीची किंमत 2 दिवसांत 9 हजार आणि 1,800 रुपयांनी स्वस्त…

Read More

नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष

नागपूर शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा दिलासा मिळत आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नवीन अहवालानुसार, शहरातील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे दरवर्षी कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात तब्बल ६९० टनांची घट होत असल्याचे समोर आले आहे….

Read More

महायुतीचे जागावाटप ९९% पूर्ण:एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल – बावनकुळे

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले असून, पुढील एक-दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यातच अंतिम…

Read More

प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार

पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे म्हणाल्या की, जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या…

Read More