Headlines

तीव्र उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती:दहीहंडा परिसरात तीव्र टंचाई; जलवाहिनीच्या निकृष्ट कामामुळे पाणी गावात न येता जाते वाहून‎

तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दहीहंडा गावात पाणीपुरवठा योजना फसली असून नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. भर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानात महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे . यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेतली याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाखो…

Read More

13 to 20 Rupees from June 1, 2026

मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव आता अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जून 2026 पासून हे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे रोज रेल्वेने प्रवास . मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोज हजारो लोक काम, शिक्षण आणि व्यवसायासाठी लोकल रेल्वेचा…

Read More

बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎

तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ भगवंताची कास धरा; कारण भगवंतामुळे तुम्हाला खरा मार्ग मिळेल व त्यांचा अनुग्रह आपणावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल, असे वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज…

Read More

चुकीच्या पद्धतीने वगळल्याचा आरोप:लाडकी बहीण योजनेतील घोळावरून महिला काँग्रेसचे हल्लाबोल आंदाेलन‎

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चुकीच्या पद्धतीने महिलांना वगळण्यात आले असून त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अन्याय अजिबात त्रास सहन करणार नाही, असा इशाराही महिला काँग्रेसतर्फे देण्यात आला. आ. साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशीश खान यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात…

Read More

दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे स्वागत; ग्रामस्थांकडून 2 कि.मी. पर्यंत पुष्पवृष्टी:बुद्ध धम्म मानवतेचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्गाचा कानमंत्र‎

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बडनेरा येथे सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे दाभा येथे उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. बौद्धाचार्य श्रामणेर संघाला भोजनदान देण्यात आले. गावातील बोद्ध उपासक, उपासिका, नागरिकांनी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत श्रामणेरांचे स्वागत केले. संपूर्ण गाव बुद्धमय वातावरणाने भारावून गेले होते. श्रामणेरांच्या स्वागतासाठी गावात विविध ठिकाणी…

Read More

अमरावतीच्या ‘फिशरीज हब' प्रकल्पाला गती:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मनपात पोहोचून घेतला आढावा‎

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात आज, मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील…

Read More

उत्तराखंडमध्ये 35 लाख प्रवासी-पर्यटक; पेट्रोल टंचाईमुळे संतप्त प्रवाशांची निदर्शने:चारधाम यात्रा-टुरिस्ट सीझनमुळे गर्दी वाढली, ट्रॅफिक व्यवस्था कोलमडली

Marathi News National 3.5 Million Passengers And Tourists In Uttarakhand; Protests By Angry Passengers Due To Petrol Shortage, Chardham Yatra tourist Season Has Increased The Crowd, Traffic System Has Collapsed मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णता आणि शाळांच्या सुट्ट्यांच्या काळात उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा आणि पर्यटन स्थळांवर विक्रमी गर्दी झाल्यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण आला…

Read More

तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील…

Read More

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पोहोचली मुस्कान:लोकांनी म्हटले – चुकीचे काम करत असेल, नंतर इन्स्पेक्टर अविनाशमध्ये पाहून अभिमान वाटला

अभिनेत्री मुस्कान वर्माने छोट्या शहरातून, रुरकीतून बाहेर पडून मुंबईत स्वतःची ओळख निर्माण केली. संगीत शिकणाऱ्या मुस्कानच्या मनात अभिनयाचे स्वप्न तिच्या आईने जागवले, ज्या स्वतः अभिनेत्री बनू इच्छित होत्या. सुरुवातीच्या दिवसांत तिला संघर्ष, नकार आणि लोकांचे टोमणे सहन करावे लागले, पण तिने हार मानली नाही. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमधील बिन्नीच्या भूमिकेने तिला नवी ओळख दिली….

Read More

वाशीमसाठी 5 लाख 62 हजार लिटर इंधन साठा:नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन‎

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक तेवढ्याच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी २४ मे रोजी विविध तेल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण ५ लाख ६२ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सर्व तेल कंपन्या…

Read More