इंधनाअभावी शेतकऱ्यांची कामे थांबू नयेत:गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी इंधनाची स्वतंत्र व्यवस्था करा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी
खरीप हंगामाची कामे आणि पेरणीची पूर्वतयारी ऐन रंगात आली असतानाच, राज्यातील शेतकरी बांधव डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीवर काँग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले आहे. अमित देशमुख यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र…