Headlines

एस.टी. कामगारांना चांगले वेतन, विविध सुविधा द्या:एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी‎

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. सोमवारी द्वारसभा आंदोलन झाले. एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्या. इतर मागण्याही मांडण्यात आल्या. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार…

Read More

मोर्शीत महेशनवमीच्या पर्वावर विविध लोकोपयोगी कार्यक्रम:जपाली हनुमान मंदिर येथे 108 वेळा ओंकाराचा करण्यात आला जप‎

मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाद्वारे महेश नवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विशेष कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ.भरत राठी यांचे दवाखान्यात बीपी,शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिर येथे १०८ वेळा ओंकाराचा जप व सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात सर्व माहेश्वरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर दुसऱ्या दिवशी…

Read More

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎

धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More

मान्सून 48 तासांत मुंबईत पोहोचणार:UPत मुसळधार पावसाने झाडे, खांब उन्मळून पडली; MPत वीज, पंजाबमध्ये झाड कोसळून 2 ठार

देशात 15 दिवसांपासून छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून सोमवारी पुढे सरकला. तो पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून 20 किमी दूर असलेल्या अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 ते 48 तासांत तो मुंबईत पोहोचू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. छतरपूरमध्ये सोमवारी वीज कोसळून…

Read More

कर्तव्य बजावताना जवान मोरे यांना वीरमरण…:अमरावतीत शासकीय इतमामात पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार‎

विशाखापट्टणम येथे होती. २० जूनच्या मध्यरात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत त्यांची टॉवरवर ड्युटी होती. याच दरम्यान कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी दुपारी सैन्य दल आणि डीएससीच्या जवानांनी त्यांचे पार्थिव अमरावतीत आणले. साईनगर परिसरातील महर्षी…

Read More

‘फार्मर कप’साठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा; 40 गावांतून 48 गट सज्ज:गटशेतीचा निश्चितच चांगला परिणाम शेतीमध्ये येईल दिसून‎

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद या तीन यंत्रणांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सज्ज झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या सर्व बाबी शेतकरी आपल्या शेतात राबवत आहेत. गटांच्या माध्यमातून सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, बीज प्रक्रियेसाठी कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करून…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते…

Read More

UAE will also now purchase BrahMos, AkashTir and other cruise missiles from India, talks on deal with India amid tensions

Marathi News International UAE Will Also Now Purchase BrahMos, AkashTir And Other Cruise Missiles From India, Talks On Deal With India Amid Tensions नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानवर कहर करणाऱ्या भारताच्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’चे खरेदीदार वाढत आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दावा केला आहे की, संयुक्त अरब अमिराती (यूएई) ब्रह्मोस आणि एअर डिफेन्स…

Read More

राऊतांच्या विजयाने बार्शीच्या विकासाला-राजकारणाला मिळेल नवी दिशा:स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन केले तेव्हाच रचला पाया

बार्शी सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयाने बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत दमदार एंट्री केली असून, यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. तर बार्शीच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असून, आता विधानसभेसाठी कोण? असा नवा प्रश्न स . या विजयांमुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ राजकीय अपघात होता, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बार्शी तालुक्यातील स्थानिक…

Read More

"मांगी''च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा…

Read More