Headlines

DM नी स्वीकारली राम मंदिराची जबाबदारी:आता विश्वस्त निर्णय घेत नाहीत; देणग्यांच्या मोजणीत 3 मोठे बदल

अयोध्या श्रीराम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) आपला प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. SIT प्रमुख विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखाली अहवालही तयार करण्यात आला आहे. हे प्रकरण कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी संबंधित असल्याने, हा अहवाल प्रथम पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) पाठवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

सैन्यदलात निवड झालेल्या जोपूळच्या वीर भूमिपुत्रांसह माता-पित्यांचा नागरी सत्कार:जोपूळची माती देशाचे रक्षण करणारे वीर योद्धेही घडवते‎

चांदवड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सैन्यदलात नुकतीच निवड होऊन जोपूळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या पाच वीर भूमिपुत्रांचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. चांदवड बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्या हस्ते हा Source link

Read More

पैठणला 35 मिनिटे वाऱ्यासह पाऊस; 12 झाडे उन्मळली:तीन जण जखमी, काही घरांवरील पत्रे उडाले, धान्य मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबले‎

गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले…

Read More

भाजपचे शिरसाठ यांचा पहिल्या फेरीत 455 मते मिळवत विजय‎:निकालानंतरच्या विजयी मिरवणुकीत शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टरचीच चर्चा‎

औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी सकाळी साडेनऊ वाजता पहिल्याच फेरीत ४५५ मते मिळवून विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश . शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सकाळी ८ वाजता चार टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण ६३७ पैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. यातील…

Read More

Monsoon in Pune, will reach Mumbai in 48 hours, big relief for the state as monsoon finally becomes active

Marathi News National Monsoon In Pune, Will Reach Mumbai In 48 Hours, Big Relief For The State As Monsoon Finally Becomes Active नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक १४ दिवसांच्या सुस्तीनंतर अखेर मान्सून सोमवारी पुढे सरकला. पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून २० किमी दूर अलिबागपर्यंत तो पोहोचला. तसेच रायगड, पुण्यातही दाखल झाला. पुढील २४ ते ४८ तासांत मुंबईत…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन:दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करणे ही काळाची गरज- कृष्णा दहेतकर, घाटनांद्रा येथील शाळांत विद्यार्थ्यांनी केली योग प्रात्यक्षिके‎

निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरतेच मर्यादित न राहता, प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक…

Read More

पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी तरतूद:शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटींची तरतूद

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत ९७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. आगामी काळातील राजकीय गणिते लक्षात घेता यातून शेतकरी, कष्टकरी महिला आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर निधीची मोठी तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेश . महाराष्ट्रातील शहरी भागात १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर आधी ९०८ होता. आता तो घसरून ८८५ वर येऊन ठेपला आहे….

Read More

संतापजनक:सोलापुरात शेतकऱ्याचा बळी गेल्यावर गोकुळ शुगरने दिले थकीत ऊस बिल, राज्य शासनकडूनही मदत मिळवून देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका

धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरने ७ महिने उसाचे बिले थकवले. त्याने आर्थिक विवंचनेत आलेल्या मुस्ती येथील ५० वर्षीय रामचंद्र आप्पाशा कळके या शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी भेट घेतली. तिथे त्यांनी दीड लाख रुपये उसाचे बिल आणि अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण…

Read More

CCPA Fines Storia & English Oven ₹1 Lakh Each for Misleading Ads

नवी दिल्ली54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CCPA म्हणजेच सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने (केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने) खाद्यपदार्थांवर ‘100%’ शुद्धतेचा दिशाभूल करणारा दावा करणाऱ्या दोन कंपन्यांवर प्रत्येकी ₹1 लाख दंड ठोठावला आहे. या कंपन्या स्टोरिया फूड्स अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड आणि इंग्लिश ओव्हन ब्रेड बनवणारी मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेड आहेत. प्राधिकरणाला तपासणीत असे आढळले की, या…

Read More