Headlines

चांदूर रेल्वे तालुक्यात 'फार्मर कप' स्पर्धा:40 गावांतून 48 शेतकरी गट सहभागी, उत्पादन वाढीचे नियोजन

चांदूर रेल्वे तालुक्यात पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सहभागी झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून शेतकरी एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या विविध बाबी आपल्या शेतात राबवत आहेत. स्पर्धेतील शेतकरी गट सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, तसेच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक…

Read More

मोर्शीत महेशनवमीनिमित्त विविध कार्यक्रम:आरोग्य तपासणी, योग शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाने महेशनवमीनिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, योग शिबिर आणि रक्तदान शिबिराचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी डॉ. भरत राठी यांच्या दवाखान्यात बीपी आणि शुगर तपासणी शिबिर घेण्यात आले. याच दिवशी रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिरात १०८ वेळा ओंकाराचा जप आणि सामूहिक हनुमान चालीसा…

Read More

हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांची अनोखी कारवाई:दंड नाही, थेट हार घालून स्वागत करत जनजागृती

तिवसा येथे रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आरटीओ विभाग आणि तिवसा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला. पंचवटी चौकात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण…

Read More

राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे:हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात तिवसा येथे शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा:अदानीच्या फायद्यासाठी सक्ती थांबवा; वीज बिलात वाढीचा आरोप

तिवसा येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) यांच्या तिवसा तालुका शाखेने सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना, केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ…

Read More

दावा- राहुल यांच्या स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी खर्च:काँग्रेसने म्हटले- रिजिजू बदनामी करणारे मंत्री बनले; ग्रेट निकोबार प्रकल्पावरून लक्ष विचलित करू इच्छितात

काँग्रेस आणि भाजप यांच्यातील ग्रेट निकोबार प्रकल्पावरून सुरू असलेले राजकीय युद्ध आता राहुल गांधींच्या स्कूबा डायव्हिंगपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दावा केला की, राहुल गांधींच्या अंदमानमधील स्कूबा डायव्हिंगवर 26 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या विधानानंतर काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोमवारी रिजिजू यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी आता “मानहानी…

Read More

प्रवीण पोटे तिसऱ्यांदा विधान परिषदेवर विजयी:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 390 मते मिळवत हॅटट्रिक

भारतीय जनता पक्षाचे प्रवीण पोटे यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. पोटे यांना ३९० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत…

Read More

महाराष्ट्रात ईशा फाऊंडेशनचे योग सत्रे, 35 हजार सहभागी:12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 100 हून अधिक ठिकाणी आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ईशा फाऊंडेशनने महाराष्ट्रात १०० हून अधिक योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले. यामध्ये कॉर्पोरेट, शासकीय, शैक्षणिक, आरोग्य सेवा, संरक्षण आणि विविध सामुदायिक ठिकाणांवरील ३५ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांड, मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसी यांसारख्या प्रमुख सरकारी संस्थांनी या योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रात एचडीएफसी लाइफ, बीडीओ इंडिया…

Read More

गॉडझिला अल निनोमुळे भारतात दुष्काळाचा धोका वाढला:नासाने जारी केले छायाचित्र, समुद्रातील वाढत्या उष्णतेमुळे मान्सून कमकुवत झाला

भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये दुष्काळ आणि पुराचा धोका आहे. याचे कारण अल निनोची मजबूत स्थिती आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार, पश्चिम प्रशांत महासागरात 1997 नंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 29 वर्षांपूर्वी इतिहासातील सर्वात शक्तिशाली अल निनो तयार झाला होता, ज्याला सुपर किंवा गॉडझिला अल निनो म्हटले गेले. जून 2026 मध्ये तशीच…

Read More

सांगली-सातारा विधान परिषद:भाजपच्या धैर्यशील कदमांचा 301 मतांनी दणदणीत विजय; महायुतीची शंभर मते फुटली

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांनी विजय मिळवला. कदम यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी देखील २९२ मते मिळवत चुरशीची लढत दिली. त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांना निवडून आणण्यासाठी…

Read More