Headlines

तरुणच कॉकरोच होऊन भ्रष्ट सिस्टीम साफ करतील:संविधान चौकातून अभिजित दीपके यांचा सरकारला इशारा

नागपूर येथील संविधान चौकात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पक्षाचे मुख्य संयोजक अभिजित दीपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने लीक होत असल्याने गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. दीपके…

Read More

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडले:सुनील माने यांची टीका, म्हणाले- 'स्वत:च्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याच्या घटनेवरून माने यांनी ‘भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे,’ असे म्हटले आहे. पुणे येथे बोलताना सुनील माने यांनी सांगितले की, भाजप किसान…

Read More

Software Engineers Nude Body Found; Liquor, Sex Pills Discovered

Marathi News National Mussoorie Murder: Software Engineers Nude Body Found; Liquor, Sex Pills Discovered गुरुग्राम19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा नग्न मृतदेह उत्तराखंडमधील मसुरी येथील हॉटेलच्या खोलीत आढळला. खोलीत रक्ताचे डाग, दारूच्या बाटल्या आणि सेक्स पॉवरच्या औषधांचे रॅपर सापडले आहेत. 27 वर्षीय इंजिनिअर पी. राधा गायत्री मूळच्या…

Read More

शिक्षण हेच यशाचे खरे साधन, नगराध्यक्ष गायगोलेंचे प्रतिपादन:ओतारी समाज संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; पालकांचाही सत्कार

अंजनगाव सुर्जी येथे ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी ‘शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून, सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,’ असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन तराळे होते. जळगावचे माजी अध्यक्ष दीपक कंडारे, राजेश तायवाडे…

Read More

शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा:जमिनीच्या कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत, शासनाचे नवे धोरण जाहीर

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, आता कुटुंबातील जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोटहिस्सा अवघ्या 200 रुपयांत केली जाणार आहे. जमीन मोजणीच्या प्रक्रियेतील विलंब आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या…

Read More

परतवाड्यातील चिमुकल्यांनी दिला स्वच्छ भारत, वृक्षारोपणाचा संदेश:गुरुकुल कॉलनीत स्वयंस्फूर्तीने काढली जनजागृती फेरी

परतवाडा शहरातील गुरुकुल कॉलनीतील लहान मुलांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या संकल्पनेतून त्यांनी स्वतःच्या हाताने जनजागृतीपर फलक तयार केले आणि परिसरात स्वच्छता व वृक्षारोपणाबाबत जागृती फेरी काढली. या फेरीदरम्यान, मुलांनी ‘स्वच्छता राखा’, ‘झाडे लावा’, ‘पर्यावरण वाचवा’ अशा विविध घोषणा देत नागरिकांना जागरूक केले. विशेष म्हणजे, हा उपक्रम…

Read More

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक:बुधवारी कार्यक्रम जाहीर होणार, संचालकांच्या 21 जागांसाठी निवडणूक

परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी ता. १७ जाहीर होणार असून संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणूकीमुळे सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचा निवडणूकीचा कार्यक्रम बुधवारी प्रसिद्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक…

Read More

'अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ':कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. कर्जमाफीचे नेमके स्वरूप आणि निकष ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफी जाहीर…

Read More

अंबानी कुटुंबाने रिहानाला डायमंड ब्रेसलेट भेट दिले:किंमत सुमारे 2.2 कोटी रुपये; व्हिडिओमध्ये दाखवले, म्हणाली- हे मला अंबानींकडून मिळाले

पॉप स्टार रिहानाला मुकेश अंबानी कुटुंबाने एक डायमंड टेनिस ब्रेसलेट भेट दिले आहे. याची किंमत सुमारे 2.2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रिहानाने सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये हे ब्रेसलेट दाखवले आणि स्पष्ट केले की, हे तिला भारतात अंबानी कुटुंबाकडून मिळाले आहे. रिहाना एप्रिलमध्ये तिच्या ब्युटी ब्रँडच्या कामासाठी मुंबईला आली होती, जिथे तिने…

Read More

'सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा बाहेर येणार नाही':नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन; सैताने गावात तणाव

राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आक्रमक पावलामुळे प्रशासनासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी या विहिरीतून बाहेर येणार नाही…

Read More