नकारात्मक परिस्थितीत माणुसकी जपणे महत्त्वाचे – डॉ. सबनीस:मनोहारी मैत्र संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त
आजच्या नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता आणि संस्कृती जपणे हेच सर्वात मोठे ध्येय असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मनोहारी मैत्र संघातर्फे आयोजित ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात…