Headlines

अमेरिकन हल्ल्यात ठार झालेल्या आदित्यच्या मृतदेहाची प्रतीक्षा:काल संध्याकाळपर्यंत जहाजातच होती बॉडी; कुटुंबीयांना अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही

अमेरिकन हल्ल्यात प्राण गमावलेल्या हमीरपूर जिल्ह्यातील भालू गावचा रहिवासी असलेल्या 23 वर्षीय मर्चंट नेव्ही कॅडेट आदित्य शर्माचे कुटुंबीय मुलाचा मृतदेह घरी पोहोचण्याची वाट पाहत आहे. आदित्यचे काका संजीव लखनपाल यांनी सांगितले की, मुलाचा मृतदेह कधी मायदेशी आणला जाईल, याची स्पष्ट माहिती त्यांना अद्याप मिळालेली नाही. संजीव लखनपाल यांनी सांगितले की, काल संध्याकाळपर्यंत आदित्यचा मृतदेह जहाजातच…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई:70 हजारांची लाच स्वीकारताना अभियंत्याच्या लाचलुचपत विभागाने आवळल्या मुसक्या

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदाराने…

Read More

'काला हिरण' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज:सलमान खान आणि लॉरेन्सचा नाव बदलून उल्लेख करण्यात आला; पाहा व्हिडिओ

सलमान खानच्या बहुचर्चित काळवीट प्रकरणावर आधारित ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ज्यात सलमान खानचा उल्लेख अयान खान आणि लॉरेन्सचा उल्लेख लॉयन या नावाने करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काळवीट शिकार प्रकरण आणि कायदेशीर लढाईशी संबंधित प्रकरण दाखवण्यात आले आहे. अनेक संवाद…

Read More

शेअर मार्केटमधील कोट्यवधींच्या तोट्याने संसार उद्ध्वस्त:नंदुरबारमधील मुख्याध्यापकाची 2 चिमुरड्यांसह पत्नीची हत्या करून आत्महत्या

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या मूळ गावी ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही घेतला गळफास मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा…

Read More

पुणे शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा:टंचाईमुळे कार वॉश, स्विमिंग पूलवर निर्बंध; महापालिकेचा निर्णय

यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त झाल्याने पुणे महापालिकेने शहरात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून नागरिकांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले…

Read More

यूपीचा तरुण अमेरिकन हल्ल्यात ठार:होर्मुझमध्ये जहाजावर होते, वडिलांना म्हणाले होते – लवकर परतेन; पत्नी बेशुद्ध, आईच्या डोळ्यांतील पाणी थांबेना

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवानंद चौरसिया (३८) यांचा होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ते सिंगापूरच्या ‘एमटी सेत्तेबेल्लो’ जहाजावर होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची पुष्टी केली आहे. शिवानंद जहाजावर इंजिन फिटर होते आणि ९ महिन्यांपूर्वी परदेशात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जहाज होर्मुजजवळून जात असताना, अमेरिकेने हल्ला केला. त्यात शिवानंद यांचा मृत्यू…

Read More

गतवर्षीपेक्षा "महान'मध्ये 8% जास्त जलसाठा:पाणीपातळी 23.09 टक्क्यांवर, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन‎

शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणीसाठा असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराच्या…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- भारत भाग्य विधाता:26/11 च्या अनपेक्षित शौर्याला समोर आणतो चित्रपट, कंगना रनोटच्या साधेपणाने जिंकले मन

26/11 मुंबई हल्ल्यांवर यापूर्वीही अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनल्या आहेत. बहुतेक कथा पोलीस, दहशतवादी किंवा सुरक्षा दलांभोवती फिरत राहिल्या आहेत. पण त्या रात्री कामा रुग्णालयाच्या आत काय चालले होते, तेथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत रुग्णांना वाचवले, यावर फार कमी चर्चा झाली. ‘भारत भाग्य विधाता’ तो विसरलेला अध्याय समोर आणते. ही केवळ एका…

Read More

गायगाव देवस्थान “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमले:गायगावच्या प्राचीन श्री गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या लांब रांगा‎

अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा समारोप जवळ आल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा ला . हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र काळात पूजा, अर्चना, जप आणि देवदर्शनाला भाविक प्राधान्य…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Election: Vote Quota Math Explained

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. राज्यातील 17 पैकी 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, तर उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये 18 जून रोजी मतदान होणार आहे. अनेक ठिकाण . मात्र, या निवडणुकांबाबत सर्वसामान्यांमध्ये एक प्रश्न कायम असतो—विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक नेमकी कशी होते?…

Read More