Headlines

केंद्रीय मंत्री राजनाथ यांच्या नातेवाईकाचा अपघातात मृत्यू:इंदूरमध्ये मध्यरात्री भरधाव बसने धडक दिली, मृतदेह दिल्लीला एअरलिफ्ट करण्यात आला

इंदूरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. हा अपघात शिप्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री 11 वाजता झाला. शुक्रवारी सकाळी मृतदेह विमानाने दिल्लीला पाठवण्यात आला. अंत्यसंस्कार बलिया येथे होणार आहेत. मृतकाची ओळख प्रशांत सिंह (29) अशी झाली आहे. ते उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती, गाय घाट येथील रहिवासी होते….

Read More

जळगाव विधान परिषदेचा पेच:गिरीश महाजन म्हणाले तिढा सुटला; पण रेश्मा काळे अचानक झाल्या 'नॉट रिचेबल', महायुतीची धाकधूक वाढली

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट संपल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण…

Read More

'आधी हिरोईन आणि आता हिरोईनची आई':अक्षय कुमारने रवीना टंडनचा शूटिंगचा जुना किस्सा सांगितला; अभिनेत्रीचे कौतुकही केले

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. 22 वर्षांनंतर आता हे दोघे ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने रवीना टंडनसोबत काम करण्याच्या अनुभवावर भाष्य केले. तो म्हणाला की रवीना नेहमीच खूप व्यावसायिक राहिली आहे. अक्षयने एका…

Read More

राज ठाकरे पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत; ठाकरेंना-राऊतांनाही याची कल्पना:'काँग्रेसचे आणखी तुकडे होणार- नवनाथ बन

राज ठाकरे काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधणार नाही याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. ते त्यांचा पक्ष उबाठामध्ये विलीन करणार नाही ही खात्री सुद्धा उबाठाच्या नेत्यांना आहे. राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याचा प्रश्न विचारल्यावर राऊत गप्प बसतात, कारण त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मजबूत होऊ नये,…

Read More

अशोक खरात प्रकरणाचा तपास आता वेगात!:उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती, भोंदूची उलटगणती सुरू

अंधश्रद्धा, तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी…

Read More

Rajasthan Child Name Registration Deadline Ends; 2011 Births Affected

जयपूर26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमध्ये आता त्या नागरिकांची अडचण वाढली आहे, ज्यांच्या मुलांचा जन्म 2011 पूर्वी झाला होता आणि त्यांची नावे अजूनही जन्म प्रमाणपत्रात नोंदवलेली नाहीत. सरकारने नावे नोंदवण्याची प्रक्रिया थांबवली आहे. भारत सरकारने अशा प्रकरणांमध्ये नावे नोंदवण्यासाठी जी सवलत दिली होती, ती आता संपली आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची…

Read More

शेतीसह घरगुती, व्यावसायिक पाणीपट्टीत 10%वाढ प्रस्तावित:1 जुलैपासून दहा टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याचा प्रस्ताव, शासनाला 2 हजार 300 काेटींचा महसूल अपेक्षित

एकीकडे महाराष्ट्रातील जनता पावसाकडे डोळे लावून बसलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध धरणातून किंवा जलस्त्रोतातून शेतीला आणि शहरांना पिण्यासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात 2026 ते 2029 या कालावधीसाठी दहा टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. दरम्यान, प्रस्तावाच्या सविस्तर मसुद्यात कृषीसाठी वापराच्या पाण्यात 2022 पासून घट झाली असून औद्योगिक आणि घरगुती पाण्याचा वापर मात्र वाढल्याचे समोर…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:1.66 कोटी बहिणींचे लाड, राज्यात एकल पालकांची 2.23 लाख मुले उपेक्षित, महिला-बालकल्याण विभागाचा दुजाभाव

राज्य सरकार एका बाजूला ‘लाडकी बहीण’ योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे राज्यातील 1 लाख 80 हजार एकल पालकांच्या 2 लाख 23 हजार बालकांना गेल्या वर्षभरापासून अनुदानाची प्रतीक्षा आहे. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना, या अनाथ आणि निराधार मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिला-बालकल्याण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण व…

Read More

पोर्टलवर कांद्याची खोटी खरेदी; 24,749 टन गोडावूनमधून गायब:दक्षता समितीच्या अहवालात भांडाफोड; अहवाल सहकार विभागाच्या लालफितीत धूळखात

मागील वर्षी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीत हजारो टनांचा महाघोटाळा झाल्याचे शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दक्षता समितीनेच उघड केले होते. या समितीने सलग सहा दिवस धाडसत्र राबवत एनसीसीएफच्या अठ्ठावीस आणि नाफेडच्या वीस खरेदी केंद्रांची प्रत्यक्ष झाडाझडती घेतली. त्यास सर्व निकष धाब्यावर बसविल्याचे तसेच संकेतस्थळावर दाखवलेली खोटी खरेदी आणि गोदामातील प्रत्यक्षातील साठा…

Read More

3 Cousins Kill Uncle-Aunt; Bodies Buried in Graveyard

Marathi News National Chhattisgarh Double Murder: 3 Cousins Kill Uncle Aunt; Bodies Buried In Graveyard गरियाबंद2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. 3 पुतण्यांनी आपल्या चुलती-चुलतीला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले. हत्येनंतर त्यांचे मृतदेह पोत्यात भरून गावातील स्मशानभूमीत पुरले. तब्बल 5 दिवसांनंतर एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याला दफन…

Read More