Headlines

मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात:बोगद्यातून चालत्या कारवर दोन ते तीन दगड पडले; काही दिवसांपूर्वीच झाला होता अपघात

मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या पूर्वी काही दिवसांपूर्वीच या मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता देखील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी…

Read More

Bharat Tiwari Terahvin | Bihar UP MP People Attend; Tent Cooler Fan Arrangements

Marathi News National Bharat Tiwari Terahvin | Bihar UP MP People Attend; Tent Cooler Fan Arrangements अभिनय प्रकाश | आरा (भोजपूर)10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारच्या भोजपूरमध्ये 17 जून रोजी पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या भरत तिवारीचे आज मंगळवारी तेरावे आहे. सुमारे 25 हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. तर 15 हजारहून अधिक लोकांसाठी धान्याचा साठा ठेवण्यात आला…

Read More

ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, सचिन आहिर हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी शिवसेनेतच प्रवेश केला आहे. आम्ही शिवसैनकाला न्याय देण्याचा प्रयत्नप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात…

Read More

अर्शद वारसी म्हणाला- चांगल्या लोकांसोबत काम करणे गरजेचे:काही चित्रपट आवडीने, काही आयुष्याच्या गरजेपोटी करावे लागतात

‘प्रीतम अँड पेड्रो’मध्ये एक रंजक भूमिका साकारणाऱ्या अर्शद वारसीने दैनिक भास्करशी बोलताना या मालिकेसोबतच आपल्या कामाच्या दृष्टिकोनावर आणि करिअरवर चर्चा केली. त्याने सांगितले की कथेमध्ये त्याला काय विशेष वाटले, राजकुमार हिरानींसोबत काम करणे सोपे आणि मजेदार का आहे आणि त्याच्यासाठी चांगल्या स्क्रिप्टसोबत चांगले वातावरणही का महत्त्वाचे आहे. त्याने गोवा शूटचे किस्से, अभिनयाची प्रक्रिया आणि यशाबद्दलचे…

Read More

कुणाल खेमू म्हणाला- होस्टिंग माझ्यासाठी एक नवीन अनुभव:'अलायन्स'मध्ये वास्तविकता, नातेसंबंध आणि रणनीतीचे अनोखे मिश्रण दिसेल

बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या कुणाल खेमूने अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आता तो प्राइम व्हिडिओच्या पहिल्या डेली रिॲलिटी शो ‘अलायन्स’चे सूत्रसंचालन करत आहे. दैनिक भास्करशी बोलताना त्याने शोचे स्वरूप, सूत्रसंचालनाचा अनुभव, कुटुंब आणि करिअरशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. प्रश्न: पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहात. तुम्हाला यासाठी होकार देण्यास…

Read More

शेतकऱ्यांचे कापूस, धान आणि हरभऱ्याचे पैसे व्याजासहित परत करा!:बच्चू कडू आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अद्याप न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मग्रुरी आणि राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित परत करा! बच्चू कडू यांनी…

Read More

Hingoli Tree Plantation Launch On Vat Purnima; 25.40 Lakh Target

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला यावर्षी पावसाळ्यात 25 लाख 40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीसाठी विभागवार नियोजन पूर्ण केले असून वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेन . राज्य शासनाने 2026 ते 2031 या पाच वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला 25.40 लाखांचे…

Read More

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला…

Read More

शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, अधिकाऱ्यांच्या 'मग्रुरी'वरही ओढले ताशेरे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘बनवाबनवी’ आणि ‘फसवी’ असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंगळवारी (३० जून) विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून आणि मग्रुरीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच, याआधी काल (२९ जून) विधानसभेत बोलतानाही त्यांनी ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या दाव्यातील फोलपणा आणि…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून…

Read More