Headlines

Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav

Marathi News National Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav Shankaracharya अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या पश्चात्तापासाठी शुक्रवार सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर परिसरात प्रायश्चित्त विधी सुरू करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देवाकडे क्षमा मागण्यासाठी पूजा-अर्चा करत आहे. 18 पुजारी आणि 5 आचार्य विशेष…

Read More

Celina Jaitly Emotional Video | Divorce Custody Battle Children Update

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी दावा केला होता की पतीने मुलांना एका गुप्त ठिकाणी लपवले आहे, जेणेकरून त्या त्यांना भेटू शकणार नाहीत. काही काळापूर्वी अभिनेत्री दिवंगत मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसल्या होत्या. आता त्यांनी मुलांसोबत एक जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री…

Read More

ज्ञानाचे नवे मार्ग खुले:मुंबईचे हिंदुजा कॉलेज आणि हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमध्ये सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक शिक्षणाची संधी

मुंबईतील अग्रगण्य आणि स्वायत्त शैक्षणिक संस्था ‘के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ‘हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल’ (दुबई कॅम्पस) सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीमुळे हिंदुजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण, नेतृत्व कौशल्ये आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्याचे नवे मार्ग खुले होणार आहेत. हा भागीदारी करार चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून…

Read More

'जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत':राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी…

Read More

नांदेड हादरले:2 दोन चिमुरड्यांसह शिक्षकाची गोदावरी नदीत कार झोकून आत्महत्या, मानसिक छळाला कंटाळून शिक्षकाचे टोकाचे पाऊल

नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे….

Read More

OMG-2 मी लिहिला, क्रेडिटही दिले नाही:परेश रावल यांचा दावा- सीक्वल नव्हता, सलमान-अजयला घ्यायचे होते, अक्षयला स्क्रिप्ट आवडली तेव्हा गोष्टी बिघडल्या

अक्षय कुमारसोबतच्या ‘हेरा फेरी ३’ च्या वादाच्या पार्श्वभूमीवर, परेश रावल यांनी असा दावा केला आहे की ‘ओह माय गॉड २’ ची पटकथा त्यांनी लिहिली होती, पण नंतर त्यात बदल करण्यात आला आणि त्यांना त्याचे श्रेय देण्यात आले नाही. एका मुलाखतीत विकी लालवाणी यांनी परेश रावल यांना विचारले की त्यांनी ‘ओह माय गॉड २’ का केला…

Read More

वर्ध्यात चिमुरडीवर अत्याचार होतोय अन् मंत्री खुर्ची मागण्यात मग्न:कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे नाही तर काय मग सरन्यायाधीशांकडे जायचे?- विजय वडेट्टीवार

राज्यातील जनतेसमोर पिण्याचे पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्यचार झाल्याचे समोर आले, अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुवव्यस्था राहिलेली नाही. पण आपण आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचे नेतृत्व मिळू दे…

Read More

पैशांच्या वादातून माय-लेकाची निर्घृण हत्या:विवाहितेचा गळा आवळला, तर 14 महिन्यांच्या चिमुकल्यालाही वाहत्या पाण्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले

पैशांच्या व्यवहारातून 26 वर्षीय विवाहितेची गळा आवळून हत्या करून तिच्यासोबत असलेल्या अवघ्या 14 महिन्यांच्या निष्पाप मुलालाही वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर येथील रहिवासी सायमा सलमान चौधरी हिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकोरी शिवारातील विहिरीत सापडला असून, तिच्या चिमुकल्या मुलाचा अद्याप शोध सुरू आहे….

Read More

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर ते पंतप्रधान बनू शकले असते

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला. त्यांनी दावा केला की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात होते आणि त्यांनी ब्रिटिशधार्जिणी धोरणे स्वीकारली होती. राहुल गांधी यांच्या वतीने वकील मिलिंद पवार यांनी बाजू मांडली. उलटतपासणीदरम्यान सात्यकी…

Read More