Headlines

CJPचा आरोप- सरकार आश्वासने पूर्ण करत नाहीये:विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची, नीट पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी; आज बैठक

केंद्र सरकारने तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने केला आहे. CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी आज बैठक घेईल. पक्षाचे म्हणणे आहे की, विद्यार्थी आणि आंदोलकांवर दाखल केलेले FIR मागे घेण्याचे आणि आत्महत्या केलेल्या नीट पीडितांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पूर्ण केले गेले नाही. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके…

Read More

‘हर हर महादेव’च्या गजरात कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रा:हजारो भाविकांचा सहभाग, आमदार संतोष बांगरांचा पुढाकार

हर हर महादेवच्या गजरात कळमनुरी येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी ता. २४ कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारात काढण्यात आलेल्या कावड यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करून नाश्‍ता, चहापाणी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. मागील १५ वर्षापासून हि कावड…

Read More

‘टिंबकटू कलेक्टिव्ह’, ‘कॉज टू कनेक्ट’ला किर्लोस्कर वसुंधरा सन्मान:19 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, पुणे येथे पुरस्कार प्रदान

पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘द टिंबकटू कलेक्टिव्ह’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, स्थानिक पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘कॉज टू कनेक्ट’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हे पुरस्कार पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित १९ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रदान करण्यात आले. या महोत्सवाला पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव…

Read More

India Sugar Prices | ISMA Confirms Enough Stock; Import Relief Planned

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात साखरेच्या दरात झालेल्या अलीकडील वाढीच्या पार्श्वभूमीवर, इंडस्ट्री बॉडी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) परिस्थिती स्पष्ट केली आहे. ISMA ने सोमवारी सांगितले की, देशात साखरेचा तुटवडा नाही आणि येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या एका महिन्यात साखर 20% पेक्षा जास्त महाग होऊन ₹56 वरून ₹60 प्रति…

Read More

संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी:गौरव ग्रंथ प्रकाशन, सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही सोहळा

पुणे येथे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात नहार यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही उत्सव साजरा केला जाईल. संजय नहार गौरव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे….

Read More

चिदंबरम यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' घटनाबाह्य असल्याचे सांगितले:समितीला सांगितले- हे संविधानाच्या मूळ संरचनेचे उल्लंघन आहे; माझे मन याचे समर्थन करत नाही

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. संसदेच्या संयुक्त समितीसमोर त्यांनी याला “राक्षसी” आणि “असंवैधानिक” उपक्रम म्हटले. माजी गृह आणि अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “एक देश, एक निवडणूक” अंतर्गत देशभरात निवडणुका घेण्याचा प्रस्ताव “विचार न करता” केलेला प्रयत्न आहे. सूत्रांनुसार, चिदंबरम यांनी हे मत संविधान (129…

Read More

आता जास्त काम करू शकत नाही:"नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे”; नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातील सहभाग कमी झाल्याचे सांगत “आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे,” असे विधान केले आहे. नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली…

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ…

Read More

योगी म्हणाले- देशाला शिव्याशाप देणे राहुल आपला अधिकार समजतात:अर्बन नक्षल्यांच्या हातून देश उद्ध्वस्त करायचा आहे, मनुस्मृती समजून घेण्यासाठी अथर्ववेद वाचा

यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींच्या ‘मनुस्मृतीच्या बेड्यांमधून’ महिलांना मुक्त होण्याच्या विधानावर पलटवार केला. त्यांनी सोमवारी रायबरेलीत म्हटले की, राहुल गांधी देशाला शिव्याशाप देणे आपला अधिकार समजतात. ते अर्बन नक्षलवाद्यांच्या हातून देशाला उद्ध्वस्त करू इच्छितात. जर त्यांना मनुस्मृती समजून घ्यायची असेल तर अथर्ववेद वाचावा. राहुल गांधींनी शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात महिलांच्या स्वातंत्र्यावर…

Read More

Manoj Jarange Maratha Reservation Talks; Government Delegation In Antarwali

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. मंत्री प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे जरांगे यांच्य . 58 लाख नोंदींचा हिशोब द्या; जरांगेंचा सरकारला सवाल मनोज जरांगे यांनी सरकारसमोर 58 लाख नोंदींचा मुद्दा ठामपणे मांडला आहे….

Read More