Headlines

हिंगोलीत हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी ५.२३ लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील महेश चौक भागातील हार्डवेअरच्या दुकानावरील लाकडी दरवाजाचे पट काढून चोरट्यांनी ५.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील व्यापारी नितीन निलावार यांचे महेश चौक भागात हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानामध्ये बांधकाम व नळ फिटींगचे…

Read More

डिजिटल जनगणनेचा नवा टप्पा; 6-लेयर सिक्युरिटीने डेटाची सुरक्षा:हायटेक सुरक्षा, कोणताही डेटा कोणत्याही मोबाइलमध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहणार नाही

देशात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये होत असलेली जनगणना सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने हायटेक सिस्टिमचा अवलंब केला आहे. या वेळी डेटा सुरक्षेवर विशेष भर देत ६-लेयर सिक्युरिटी मॉडेल लागू करण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘नो लोकल स्टोअरेज’ पॉलिसी सर्वात महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा की, जनगणनेदरम्यान गोळा केलेला कोणताही डेटा कोणत्याही मोबाइलमध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहणार नाही….

Read More

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करा:ऑल इंडिया पँथर सेना

सोयगाव | शासनाने होऊ घातलेला एससी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेना नेते दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक एकतेवर घाव घालणारा आहे. संविधानाच्या तत्त्वांविरोधात आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. हा निर्णय एससी…

Read More

एसटी महामंडळाला अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा भुर्दंड:ग्रॅज्युईटी विलंबापोटी भरावे लागले 2.5 कोटींचे व्याज, 63 अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर देय असलेले उपदान (ग्रॅज्युईटी) वेळेत न दिल्याने महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या दोन वर्षांत २६ विभागांमधील ४८० निवृत्त कर्मचाऱ्यांना व्याजापोटी सुमारे २.५ कोटी रुपये द्यावे लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणाचा फटका महामंडळाच्या तिजोरीला बसला असून, याला जबाबदार असलेल्या ६३ अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल…

Read More

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. रविवार, २६ एप्रिल रोजी राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी…

Read More

एमएमसी निवडणुकीत अमरावतीत कमी प्रतिसाद:केवळ 18.9 टक्के मतदान, 2 हजार 565 पैकी 464 डॉक्टरांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. एकूण २,५६५ मतदारांपैकी केवळ ४६४ डॉक्टरांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२२ पुरुष आणि १४२ महिला डॉक्टरांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ १८.९ टक्के राहिली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, अमरावतीतील वाढलेले तापमान (४६.८ अंश सेल्सिअस)…

Read More

46.8 अंश तापमानात 28,952 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:शिष्यवृत्तीसाठी शाळा भरली, 1 हजार 647 विद्यार्थी गैरहजर

अमरावती शहरात रविवार, २६ एप्रिल रोजी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या कडक उन्हातही चौथी आणि सातवीच्या २८,९५२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. गेल्या आठवडाभरापासून अमरावतीमध्ये तापमानाचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. या परीक्षेसाठी चौथीचे १७,५६१ आणि सातवीचे ११,३९१ असे एकूण २८,९५२ विद्यार्थी प्रविष्ट होणार होते. वाढत्या तापमानामुळे १,६४७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यात चौथीचे ९०७…

Read More

झाकीर खानवर पुन्हा भडकली अमीषा पटेल:म्हणाली- यश मिळवणाऱ्यांवर विनोद करणे सोपे, सुपरस्टार बनून दाखवा; धुरंधरमुळे इंडस्ट्री जळत नाहीये, तर शिकतेय

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने कॉमेडियन झाकीर खानच्या त्या विधानावर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे, ज्यात झाकीरने म्हटले होते की, ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या यशाने संपूर्ण इंडस्ट्री जळत आहे. अमीषाने झाकीरचे विधान चुकीचे असल्याचे सांगत म्हटले की, एखाद्या यशस्वी व्यक्तीची खिल्ली उडवणे खूप सोपे आहे, पण त्या टप्प्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केले की,…

Read More

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. “मराठा साम्राज्याचा नका . इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या ‘NCERT’च्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर कल्पनाराजे भोसले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. NCERTच्या…

Read More

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More