मणिपूर हिंसाचार- जखमी आईपासून 3 दिवस मुलांच्या मृत्यूची बातमी लपवली:रुग्णालयात वृत्तपत्रातून सत्य आले समोर; बॉम्ब हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू झाला होता
मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी येथे 6 एप्रिलच्या मध्यरात्री एका घरावर बॉम्ब हल्ला झाला. यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर त्यांची आई बिनता ओइनाम गंभीर जखमी झाली. रुग्णालयात दाखल असलेल्या बिनता तीन दिवस आपल्या मुलांबद्दल विचारत राहिल्या. कुटुंबातील सदस्यांनी त्यांची प्रकृती पाहून सत्य लपवून ठेवले. त्यांनी सांगितले की, मुलांवर उपचार…