Headlines

धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे राज्यात उभारल्या जाणार 60 ट्रॅफिक गार्डन्स:बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार- प्रताप सरनाईक

राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप…

Read More

धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येकी १ एकरच्या उद्यानावर होणार १ कोटींचा खर्च

राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप…

Read More

नीतीश मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू लागले, नेत्यांनी थांबवले:विजय चौधरी-संजय झा यांनी इशाऱ्यांनी सांगितले- तिकडे बसूया

गांधी मैदानात सम्राट सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी पुढे सरसावले. विजय चौधरी आणि संजय झा नितीश यांच्यासोबत उपस्थित होते. विजय चौधरी यांनी नितीश कुमार यांना सांगितले की त्यांची जागा तिकडे आहे. यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. खरं तर घडलं असं की, मंचावर पोहोचल्यानंतर नितीश कुमार यांनी नेत्यांचे…

Read More

लाडकी बहिण योजनेत ६४ हजार महिलांनी KYC दुरुस्त केले:यामुळे त्यांना पुन्हा लाभ मिळण्याची आशा बळावली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील सुमारे ६४ हजार महिलांनी त्यांच्या केवायसीमध्ये (KYC) झालेल्या चुकांची दुरुस्ती केली आहे. यामुळे त्यांना येत्या काळात दरमहा दीड हजार रुपये पुन्हा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून ही माहिती समोर आली आहे. चुकीचे निकष निवडल्यामुळे जिल्ह्यातील या महिलांचा लाभ जानेवारी २०२६ पासून बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक…

Read More

MP Nilesh Lanke Health Worsens; Shifted to Pune from Ahilyanagar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासण्यांसाठी तातडीने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. . नीलेश लंके गत काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथीलच एका रुग्णालयात मागील 2-3 दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत…

Read More

सात वर्षीय मुलीसह विवाहित महिला बेपत्ता:मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल, शोध सुरू

मोर्शी तालुक्यातील येरला येथून एक २८ वर्षीय विवाहित महिला आपल्या सात वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव अंकिता उमेश पंडागरे (वय २८) असून, तिच्यासोबत तिची सात वर्षांची मुलगी आर्या उमेश पंडागरे ही देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

महिला तुरुंगाधिकाऱ्याने माजी कैदी असलेल्या तरुणाशी केले लग्न:कारागृहात झाले प्रेम, जन्मठेपेनंतर सुटका; नप उपाध्यक्षाला मारून जमिनीत गाडले होते

सतना सेंट्रल जेलच्या सहायक अधीक्षक फिरोजा खातून यांनी खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या धर्मेंद्र (अभिलाष) नावाच्या तरुणाशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. 5 मे रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे झालेल्या या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. अभिलाषने जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी तो तुरुंगातून सुटला होता. फिरोजाचे मुस्लिम कुटुंबीय या नात्यावर नाराज होते. ते…

Read More

पुण्यात गुन्हेगारीचा थरार:दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात, घोरपडीतील घटना

पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई…

Read More

तळेगावमध्ये ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू:उष्माघाताने झाल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा प्रसंग

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. प्रदीप शेषराव वाघ असे त्यांचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप वाघ नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर गेले होते. तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More

महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?:भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन

तामिळनाडूमध्ये कोणाला सत्तास्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत.संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत, तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर तुम्ही एक पत्र घेऊन जावे की महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले किमान तामिळनाडूमध्ये तरी…

Read More