Headlines

जवळा बाजारमध्ये मजुराची जिल्हा परिषद शाळा परिसरात गळफास घेऊन आत्महत्या:कारण अस्पष्ट, औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी

औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी ता. 27 सकाळी उघडकीला आला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील साधूनगर भागातील राहिवासी असलेले संतोष जनार्धन फुटाणे (40) हे गावातील एका…

Read More

रविकांत तुपकरांच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड:संभाव्य आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात, मंत्रालय-मरीन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी संभाव्य आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. मंत्रालय, मरीन ड्राईव्ह आणि आमदार निवास परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर…

Read More

नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील पर्यटकांची चिंता वाढली:80 जण गेले, फक्त चौघांशीच संपर्क, गिरीश महाजनांचे आवाहन– ‘नातेवाईकांची माहिती तातडीने द्या’

नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क केली आहे. महाराष्ट्रातून नेपाळला गेलेल्या सुमारे 80 पर्यटकांची माहिती राज्य सरकारकडे आली असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ चार जणांशी संपर्क होऊ शकला आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन…

Read More

Supriya Sule Rejects OBC Certificate Claims; Hits Back At Vijay Wadettiwar

मराठा आरक्षणाच्या वादादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत नवा राजकीय वाद पेटला आहे. “राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतली असून सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी दाखला आहे,” असा खळबळज . वडेट्टीवारांचा नेमका आरोप काय होता? पत्रकार परिषदेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दाखल्याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, “जरांगे पाटलांना…

Read More

Jalgaon Family Suicide Case; Tragic Incident In Amalner Takarkheda

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील चार जणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. पती, पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त के . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिल कुटुंबीय गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे…

Read More

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळले, एका पायलटचा मृत्यू:स्फोटासह विमान खाली कोसळले, ग्रामस्थ घाबरून पळाले; दुसरा पायलट गंभीर

कानपूरमध्ये गुरुवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. विमान उडवणाऱ्या दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात गंगा नदीच्या काठी नत्था पुरवा गावाजवळ झाला. एक ट्विन इंजिन प्रशिक्षण विमान अचानक शेतात कोसळले. स्फोटासारखा आवाज आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. प्रशासनाचे पथकही घटनास्थळाकडे रवाना…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण:सिया गोयलला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट? रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला येरवडा महिला कारागृहात कथितरीत्या ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केली आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) पुण्यातील…

Read More

मोशी बायोगॅस प्रकल्पाचा प्रस्ताव अखेर रद्द:विरोधकांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार, नव्याने निविदा काढणार

मोशी कचरा डेपो येथील प्रस्तावित 375 मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस निर्मिती प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. विरोधकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला असून, आता या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. सुमारे 780 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता, परंतु कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे तो वादात…

Read More

पुण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेत:पावसाळा संपल्यावर पालिकेला खड्ड्यांची आठवण, विनानिविदा 16 कोटींची कामे दिली, आपचा आरोप

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. पावसाळा संपत आल्यावर खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी महापालिका प्रशासनाला जाग आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. निविदा प्रक्रिया न राबविता थेट सुमारे 16 कोटी रुपयांची कामे देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा दावा ‘आप’चे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे….

Read More

मोदी म्हणाले- ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग वाढवावा लागेल:खेलो इंडियामध्ये युवक-खेळाडूंशी संवाद; सायना नेहवाल-पीटी उषा यांचाही सहभाग

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी 1,500 हून अधिक ठिकाणी तरुण आणि खेळाडूंशी व्हर्च्युअल संवाद साधला. ते म्हणाले- मी 15 ऑगस्ट रोजी देशासमोर क्रीडा दृष्टीकोन (स्पोर्ट्स व्हिजन) ठेवला. हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नाही, तर विकसित भारत आणि देशाची क्रीडा शक्ती वाढवण्याची मोहीम आहे. ते म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये 20 हून अधिक खेळांमध्ये भारताचा सहभाग नव्हता. ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग…

Read More