घटनेचा आदर कोण करते हे जनतेला ठाऊक:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतली, काँग्रेस नेते सतेज पाटलांचा दावा
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी आम्ही 400 पार करू आणि घटना बदलू, त्यासाठी आम्हाला बहुमत हवे आहे अशी वक्तव्ये देशभरात केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोण मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काँग्रेसवर बोट दाखवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. संविधानाचा खरा आदर कोण करतो, हे…