Headlines

Maharashtra Housing Policy Update; Chandrashekhar Bawankule Statement

राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षांत सुमारे 950 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या 20 वर्षांपासून थांबलेल्या सर्व पदोन्नत्या मार्गी लावण . चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आदर्श घोटाळ्यानंतर महसूल विभागाच्या जागेवर गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करण्यासाठी कोणतेही स्पष्ट धोरण अस्तित्वात नव्हते, असा उल्लेख…

Read More

छत्रपती संभाजीनगर-बीडमध्ये बनावट GST नोंदणीचा संशय:अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, 200 तक्रारींच्या चौकशीची मागणी

बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे GST नोंदणी, बोगस बिलिंग आणि पात्रता नसतानाही इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या संशयावरून आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सरकारी महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत दानवे यांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे….

Read More

Nifty Sensex Market Update; Share Bazaar Crash Today

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ७७,५०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १० अंकांची घसरण असून, तो २४,२२० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार इंडेक्स लेव्हल पॉइंट चेंज टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 6925 +67 +0.98% निक्केई (जपान) 66114 -273…

Read More

श्रींच्या ‘महावस्त्र महासेल’मधून 3.52 लाख उत्पन्न:पंढरपुरात साड्या, देवाच्या वस्त्रांच्या खरेदीसाठी शेकडो महिला भाविकांची उडाली झुंबड‎

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा ‘महासेल’ श्री संत तुकाराम भवन येथे सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवशी या सेलला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवाचे वस्त्र आपल्या घरात असावे या श्रद्धेने आणि भावनेने शेकडो महिला व पुरुषांची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी…

Read More

आदिवासी ग्रामीण विद्यार्थ्यांचे अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन:विद्यार्थीविरोधी शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी‎

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांच्या घटनात्मक आणि लोकशाही अधिकारांवर गदा आणणारे जाचक शासन निर्णय जारी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान येथील अप्पर आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक चळवळ, संघटना आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्यावर बंदी घालणारे ५ आणि १४ ऑगस्ट रोजीचे शासन निर्णय तात्काळ रद्द…

Read More

बडनेरा येथे शर्मा कुटुंबीयांच्या घर, फार्म हाऊसवर धाडी

बडनेरा परिसरात अवैध सावकारी करीत असल्याच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने चार पथक तयार करुन आज, गुरुवारी वेगवेगळ्या चार ठिकाणी धाडी घातल्या. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे व कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या…

Read More

24 ऑगस्टपासून 10वे सिम कार्ड मिळणे बंद:एक्स्ट्रा नंबर 15 दिवसांत बंद होण्याची शक्यता; JK सह ईशान्येतील राज्यांना 6 सिमची मर्यादा

तुमच्या नावावर 9 सिम कार्ड सक्रिय असतील तर तुम्हाला नवीन सिम कार्ड मिळणार नाही. सरकारने गुरुवारी दूरसंचार कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, ज्या ग्राहकांच्या नावावर आधीच निश्चित मर्यादा म्हणजे 9 मोबाईल कनेक्शन आहेत, त्यांना कोणतेही नवीन सिम कार्ड जारी करू नये. हा नियम याच महिन्याच्या 24 तारखेपासून देशभरात लागू होईल. दूरसंचार विभाग (DoT) नुसार, तुम्ही…

Read More

नीलगाय, रानडुकरांनी फस्त केलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

अमरावती जिल्ह्याच्या बहुतेक भागातील शेतकऱ्यांना रोही, नीलगाय, रान डुकरे व अन्य वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे पीक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सदर वन्य प्राण्यांमुळे शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मानव-प्राणी संघर्षही होत आहे. त्यामुळे शेतीपिकांसह जीवितहानीही होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी…

Read More

घरकुलाच्या स्थलांतराचा मुद्दा तापला, रहिवाशांचा तीव्र विरोध:अंजनगाव प्रकरण, भारतीय महिला मुक्ती मोर्चाचे ग्रा.पं. ला साकडे‎

येथील बजरंगनगर वस्तीतील रहिवाशांना आहे, त्याच ठिकाणी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भारतीय महिला मुक्ती मोर्चाच्यावतीने पुढे आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला साकडे घालण्यात आले. ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामपंचायत अधिकार . अंजनगाव बारी येथील बजरंगनगर वस्ती ही सुमारे १५ वर्षांपूर्वी वसलेली आहे. तेव्हापासून येथील नागरिक याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष असे की…

Read More

शिराळ्यामध्ये सर्वधर्मीय सेवेसाठी शीत शवपेटी भेट:गेट टुगेदर ऐवजी सामाजिक कार्यावर केला खर्च‎

गेट-टुगेदरच्या निमित्ताने केवळ मित्रमंडळींसाठी खर्च करण्याऐवजी आपल्या गावासाठी आणि सर्व समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा संकल्प किशोर साखरवाडे व पराग भस्मे या दोन मित्रांनी साकारला. त्यांच्या या संकल्पनेला शिराळा येथील तेली समाजाच्या युवा वर्गाने उत्स्फूर्त साथ देत श्री संताजी तेली समाज, शिराळा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे शीत शवपेटी भेट देण्यात आली आहे. साखरवाडे यांना आपल्या…

Read More