Headlines

नाशिकचे नवे पालकमंत्री मुख्यमंत्री असल्यासारखे वागताहेत:पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, कुंभमेळ्याच्या 35 हजार कोटींच्या बजेटवर उपस्थित केले प्रश्न

आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटींचे बजेट काढणे हा केवळ पैसे खाण्याचा आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी टेंडर काढण्याचा विषय आहे,” असा घणाघाती हल्ला चव्हाण यांनी चढवला आहे. सोबतच, त्यांनी…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy

संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहले. राऊतांचा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही, त्यांना केवळ घरं भरायचे जमते, तुम्ही सहकाराबद्दल बोलू नये. तुम्ही केवळ मातोश्री आणि भांडूपच्या घरात घेत असतात. त्यांनी हे पत्र अमित शहा यांना . नवनाथ बन म्हणाले की, अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काय केले…

Read More

अमेरिकेने RSS ला दहशतवादी संघटना घोषित केले:नाना पटोले यांचा खळबळजनक दावा, राम मंदिर निधीवरूनही केले गंभीर आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. “अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे,” असा धक्कादायक दावा पटोले यांनी केला आहे. तसेच, संघाच्या जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर आणि बँक खात्यांवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून राम मंदिराच्या निधीवरून संघावर सडकून टीका…

Read More

आयटी पार्कमागील रस्त्यावर दुचाकीलाकारची धडक; 2 भाऊ जागीच मृत्युमुखी:कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले; कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या २ सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला धड . निखिल आणि कपिल हे दोघेही भाऊ सिडकोतील प्रोझोन मॉलमधील चायनीज ओक आणि चटोरी रेस्टॉरंटमध्ये कामाला होते. बुधवारी कपिलची ड्युटी…

Read More

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच जमीन:राज्यपालांच्या सहीनंतर वाटप सुरू होणार

श्रीरामपूर शेती महामंडळाच्या हरिगांव मळा कार्यक्षेत्रातील सर्व जमिनीचा सर्वे नंबर नकाशा तयार करण्यात आला असून अकारी पडीत शेतकऱ्यांचे वारसासाठी हरिगांव ३ हजार व अन्य महामंडळ हद्दीत १ हजार ५०० एकर जमीन राखीव ठेवण्यात येऊन उर्वरित जमीन उद्योगांना देण्याचे निश्चित झाले आहे. २५ तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत आकारी पडीत जमीन वाटपासंदर्भात नवीन प्रस्ताव मंजूर करून राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी…

Read More

Sanjay Raut Slams Amit Shah Over Maharashtra Cooperative Banks Control

महाराष्ट्र लुटण्याचा विचार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहोत, असे कशाच्या आधारे म्हणत आहेत? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत य . अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, अमित शहा 8 ऑगस्ट रोजी मुंबईत आले…

Read More

उक्कडगावात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; ग्रंथदिंडीने दिला वाचनाचा संदेश:चिमुकल्या वक्त्यांच्या भाषणांनी वेधले लक्ष, प्रा. केशव कातोरे यांचे व्याख्यान‎

दलित, शोषित, कष्टकरी आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या लेखणीची ताकद देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती उक्कडगाव येथे उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक . जयंती सोहळ्यात लहान मुलांची भाषणे विशेष लक्षवेधी ठरली. चिमुकल्या वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनसंघर्ष, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यावर प्रभावी विचार मांडत उपस्थितांची दाद…

Read More

लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकवणारे अधिकारी हवे:माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रतिपादन, तीन यशस्वी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा सत्कार‎

लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनात तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी प्रशासनात जावेत, यासाठी त्यांना योग्य सुविधा आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, . स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी पूर्ण वेळ, संयम आणि विश्वास द्यावा. आत्मविश्वासाने व सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून…

Read More

CJP च्या आशुतोष रांका यांना मारहाण:राजस्थानच्या बगरू येथील घटना, अक्षरशः पळवून लावले; शाळा तपासणीसाठी गेले होते

जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या शाळांना भेट देण्याला विरोध सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बगरू येथील शासकीय प्राथमिक शाळा रामपुरा कंवरपुराची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले CJP चे सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या साथीदारांना गावकऱ्यांनी मारहाण करून पळवून लावले. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेकही केली. यापूर्वी, सकाळी 8 वाजता CJP च्या काही कार्यकर्त्यांशी गावकऱ्यांची धक्काबुक्की झाली…

Read More

पाकिस्तानी गँगस्टरचा CJP ला पाठिंबा कसा?:आमदार संजय उपाध्यायांचा विरोधकांना सवाल, शहजाद भट्टीचा व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी १४ राज्यांत मोठी कारवाई करत ‘आयएसआय’ (ISI) समर्थित गँगस्टर आणि दहशतवादी शहजाद भट्टी याचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याची माहिती नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली होती. या कारवाईत २०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, या मोठ्या कारवाईनंतर आता पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये…

Read More