निस्वार्थ अंत:करणाने प्रत्येकाने भगवंताची भक्ती करावी:महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन, सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
श्रीरामपूर अखंड हरिनाम सप्ताह हा तपस्या यज्ञच आहे. १० ते १२ हजार टाळकरींचे १६८ तास अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्याशिवाय रहाणार नाही. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी…