Headlines

निस्वार्थ अंत:करणाने प्रत्येकाने भगवंताची भक्ती करावी:महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन, सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ‎

श्रीरामपूर अखंड हरिनाम सप्ताह हा तपस्या यज्ञच आहे. १० ते १२ हजार टाळकरींचे १६८ तास अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्याशिवाय रहाणार नाही. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या 'प्रीती'चा पुनर्विवाह:कोरोना काळात स्वीकारले होते 300 कुटुंबांचे पालकत्व, काँग्रेसवरही डागली तोफ!

“कोरोना हा काळ एका भीषण संकटाचा होता. त्यावेळी अनेकांनी कर्ता पुरुष गमावला. अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांचे पालकत्व आम्ही स्वीकारले होते, आणि आज त्यातील एका एकल मातेचा, ‘प्रीती’चा पुनर्विवाह होत आहे, याचा मला अत्यंत मनस्वी आनंद आणि समाधान आहे,” अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केल्या. प्रीती आकडे हिच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांनी…

Read More

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा:शिवसेनेने दिले डीवायएसपी,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, आणि पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन‎

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा…

Read More

श्रीमद्भागवत वाचलं असतं तर अपघाती मृत्यू झाला नसता:अजित पवारांबाबत इस्कॉन अध्यक्ष डॉ. सूरदास यांचा दावा, म्हणाले- ‘मी स्वतः ग्रंथ भेट दिला होता’

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा वैयक्तिक दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अजित पवारांना हा ग्रंथ भेट दिला होता आणि तो आवर्जून वाचण्याची विनंतीही…

Read More

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून केजरीवाल-सत्येंद्र जैन यांना पत्र लिहिले:3 आणखी घोटाळे उघड करण्याची धमकी दिली, पंजाबबद्दलही दिला इशारा

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना नवीन पत्र लिहिले आहे. पत्रात त्याने पक्षाशी संबंधित आणखी तीन घोटाळे उघड करण्याची धमकी दिली आहे. या पत्रात चंद्रशेखरने दावा केला आहे की, दिल्ली दारू धोरण आणि जल मंडळाबाबत त्याचे मागील खुलासे खरे ठरले आहेत. हे पत्र गुरुवारी…

Read More

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

Marathi News Local Maharashtra Solapur On Nag Panchami Of Akluj, Paithani For Suryavanshis, Nath For Shindes, Spontaneous Participation Of Women Including Girls In The Festival Organized By The Jan Seva Sangha; Vaishali Waghmare Is A Recipient Of Reel Making Awards अकलूज2 तासांपूर्वी कॉपी लिंक अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम…

Read More

महाराष्ट्रात नराधमांना राजकीय पाठबळ:मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान राहतील, शहा सुद्धा त्यांच्यासोबतच जातील- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत; त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावे लागणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हे सर्व काही तुम्हाला कळेल; तो पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा…

Read More

Kalamb Thackeray Group Councillors Join BJP; Major Setback For Uddhav

राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तब्बल ९ नगरसेवक आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे एकूण . या पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. विशेष म्हणजे…

Read More

दिल्लीत पाक उच्चायुक्तालयाच्या बाहेर बुलडोझर चालला:बॅरिकेड-फेन्सिंग हटवले; 2 दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर कारवाई

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या बाहेर बांधलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुलडोझर चालवण्यात आला. अधिकाऱ्यांच्या मते, हे बांधकाम उच्चायुक्तालयाच्या मंजूर मर्यादेबाहेर होते. कारवाईदरम्यान, बॅरिकेड्स, कुंपण आणि व्हिसा विभागाजवळ रांग व्यवस्थापनासाठी उभारलेले बांधकाम देखील हटवण्यात आले. ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा दोन दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेरूनही बॅरिकेड्स आणि पार्किंग पोल हटवण्यात आले होते. व्हिसा विभागाजवळील बांधकामही…

Read More

Thieves Break Glass & Steal 3 Lakhs; CCTV Footage Found

हिंगोली शहरातील अष्टविनायक चौक रोड भागात चोरट्यांनी अवघ्या वीस मिनीटात कारची समोरील काच फोडून 3 लाखांची रोकड पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 19 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव् . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील अरुण टाले हे हिंगोली येथे खाजगी नोकरी करतात….

Read More