Headlines

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त:खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली रुग्णालयात भेट, दोषींवर कारवाईचे दिले निर्देश‎

येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, चक्करसारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधाच झाल्याचा संशय खासदार बळवंतराव वानखडे यांनीही व्यक्त केला असून, बुधवारी रुग्णालयात पोहोचून त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेटीदरम्यान खासदार वानखडेंनी विद्यार्थ्यांच्या…

Read More

अंबाडा येथील त्रिवेणी तलावात 15 दिवसाच्या मुलासह आईची आत्महत्या:वडील म्हणतात, डोक्यात ताप गेल्यामुळे ती बडबडत होती‎

मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अंबाडा येथील शंकरराव नांदणे यांची विवाहित मुलगी पूजा प्रवीण डाहे हिने १५ दिवसाच्या मुलासह गावाजवळील त्रिवेणी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, ती बुधवारी उघडकीस आली. मृत विवाहिता ही दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील होती. ती प्रसुतीसाठी माहेरी अंबाडा येथे आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूजा ही…

Read More

DGCA Mandates Random Drug Testing for Indian Airline Crew

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक DGCA सर्व भारतीय एअरलाईन्सच्या फ्लाईट क्रूची दरवर्षी रँडम तपासणी अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, या अंतर्गत 25% पेक्षा जास्त क्रूची युरिन सॅम्पलद्वारे चाचणी केली जाईल. सध्याच्या नियमांनुसार, दरवर्षी किमान 10% क्रूची रँडम युरिन तपासणी आवश्यक आहे. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा एक दिवसापूर्वी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP)…

Read More

35 कोटी मंजूर; 212 घंटागाड्या, 450 कर्मचाऱ्यांद्वारे कचरा संकलन:प्रति मेट्रिक टन 4,802 रुपये दर; पाच वर्षांसाठी कंपनीला कंत्राट‎

शहरातील घराघरातून कचरा संकलन आणि त्याची वाहतूक करण्यासाठी मे. अर्बन इनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, नागपूर या कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यास महानगर पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. कंपनीला प्रति मेट्रिक टन ४८०२ रुपये दराने काम देण्यात येणार आहे. या व्यवस्थेवर मनपाला वर्षाला सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या…

Read More

धनगर समाजाने आरक्षणासाठी लढा द्यावा- प्रा. अंजली आंबेडकर:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, समाजातील गुणवंतांचा गुणगौरव‎

धनगर समाजाने आपली ताकद दाखवल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. धनगर समाज महाराष्ट्रभर एकत्र आला तर आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस सुद्धा लागणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तथा धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त, नवनियुक्त तसेच पदोन्नती प्राप्त समाज बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित…

Read More

महान धरणात अपेक्षितपेक्षा 70% तूट; जलसाठा आता 25 टक्क्यांवर:जलाशय परिचालन आराखड्याच्या तुलनेत चिंताजनक चित्र‎

अकोला शहरासह जिल्ह्यातील ६४ खेडी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर शहर आणि एमआयडीसी परिसराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणात यंदा पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार ऑगस्टअखेर धरणात ९४ टक्क्यांहून अधिक साठा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आजमितीला केवळ २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या…

Read More

दिंडी मार्गाची दुरवस्था; संभाजी ब्रिगेडने केले श्रद्धांजली आंदोलन:56 दिवसातच पडले खड्डे; अपघातांचे प्रमाण वाढल्याचा केला आरोप‎

शेगाव दिंडी मार्गाचे काम जून महिन्यात झाले. मात्र आता या मार्गावर खड्डे पडले असून, संभाजी ब्रिगेडने या रोडवर श्रद्धांजली आंदोलन करत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले. हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत शेगाव पालखी मार्गाचे काम २०१९ मध्ये मंजूर झाले. शेगाव- नागझरी- पारस- निमकर्दा- गायगाव- अकोला- गोरेगाव- माझोड- वाडेगाव- मेडशी- ब्राम्हणवाडा देवा- रिसोड- लोणी आणि बीबी ते किनगाव…

Read More

सरासरीच्या 66.2 टक्केच पाऊस; जिल्ह्यात 202.30 मिमी.ची तूट:15 दिवसांपासून दडी; बळीराजा चिंताग्रस्त, व्यापाराला फटका‎

जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर अवर्षणाचे सावट गडद झाले. दहा वर्षाचे आकडे पाहिले तर १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ५९८ मिमी पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तो २०२.३० मिमीने कमी असून, ३९५.७० मिमीवरच थांबला आहे. वाढीच्या काळातच पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके सुकत आहेत. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीसह ग्रामीण, शहरी…

Read More

डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव:बार्शीत ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात‎

ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक २०२६ ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण १६ संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर २८ धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेप्रसंगी सोलापूर जि….

Read More

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती:प्रयागराजमध्ये 5 फूट पाणी साचले, 2000 विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले; उत्तराखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. एअरपोर्ट रोडवरील द्वारका अंडरपाससह अनेक भागांत पाणी साचले, त्यामुळे वाटसरूंना अडचणींचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तीन दिवसांत २०५ मि.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागांत ५ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. घरे आणि वसतिगृहांमध्ये पाणी शिरले. बुधवारी सुमारे २००० स्पर्धा…

Read More