Headlines

Sanjay Raut Claims Delhi Cabinet Weak, Devendra Fadnavis Needed in Delhi

देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचे आहे, त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ते सहकाऱ्यांना स . संजय राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाणापासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक लोकं महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही…

Read More

रिजिजू म्हणाले- अभिजीत दिपके 'आप' कार्यकर्ते, विद्यार्थी नेते कसे बनले:आपने विद्यार्थी आंदोलन हायजॅक करण्याचा केला प्रयत्न

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी, जंतर-मंतर आंदोलन, संसदेतील गोंधळ आणि पंतप्रधान मोदींच्या ‘मानसिक नक्षल’ या विधानावर झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राखण्याचा सल्ला दिला. रिजिजू यांनी जंतर-मंतर आंदोलनावर बोलताना सांगितले की, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके हे ‘आप’चे (AAP) कार्यकर्ते आहेत. ते…

Read More

राज्यात दीड लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी:7,750 चालक अनुत्तीर्ण, पुन्हा द्यावी लागेल परीक्षा

राज्य शासनाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान’अंतर्गत महाराष्ट्रातील १.६५ लाखांपेक्षा जास्त अमराठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी अनिवार्य मराठी भाषा प्रशिक्षणात नोंदणी केली आहे. या अभियानांतर्गत १ लाख ४० हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ७,७५० चालक अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्य परिवहन विभागातर्फे “कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई…

Read More

मराठा-ओबीसी संघर्षाचा भडका:तुम्ही 25 आमदार पाडले, तर आम्ही 100 पाडू; लक्ष्मण हाकेंचे जरांगेंना आव्हान, नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरात भडका

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरून थेट राजकीय आखाड्यात पोहोचला आहे. राजकीय आव्हाने, आकडेवारीचे दावे-प्रतिदावे आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. एका बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कुणबी नोंदींच्या आकडेवारीवरून जरांगेंवर दिशाभूल करत असल्याचा आरोप…

Read More

मराठा समाजाने ओबीसीत न येता आरक्षण वाढवण्यासाठी लढावे:कुंभमेळ्याच्या नावाखाली उधळपट्टी अन् भ्रष्टाचार, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप

मनोज जरांगे आणि सरकार एकमेकांना बघून घेतील. सरकारने त्यांच्यासमोर वारंवार गुडघे टेकले आहेत. ते सरकारला झुकवतात की सरकार त्यांना झुकावते हे आम्ही पाहू. कोण कोणाला जाम करते, सरकार कितीवेळा आणि कशामुळे जाम होते हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर…

Read More

काॅर्पोरेट जिहाद प्रकरण:मतीन पटेलला मिळाला अखेर जामीन, दानिश शेखच्या जामीन अर्जावर आता 27 तारखेला सुनावणी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात १२ दिवस कारागृहात असलेला संशयित एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला अखेर जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढण्यात आलेल्या अटक वॉरंटमुळे पटेलला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी थेट कारागृहात करण्यात आली होती. तर, मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे….

Read More

पहिल्या श्रावणी सोमवारी घुमला हर हर महादेवचा गजर:शहरातील महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची होती व्यवस्था‎

श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची देव दर्शनासाठी वर्दळ सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादे . भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली. अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचे व्रत करून मंदिरात…

Read More

विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या अतिवापर टाळून शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगीकार करावा:पोलिस निरीक्षक डमाळे यांचे आवाहन, विद्यार्थी परिषद पदग्रहण उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे तसेच मोबाइलचा योग्य आणि मर्यादित वापर करावा. आजच्या काळात मोबाइलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसमोरील गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर केवळ आवश्यक शैक्षणिक व व . कार्यक्रमाच्या प्रारंभी निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर विविध विभागांसाठी निवड झालेल्या २४ विद्यार्थी प्रतिनिधींना…

Read More

MPच्या भिंडमध्ये ट्रकला धडकली पिकअप, 8 ठार:23 जखमी, ग्वाल्हेरहून यूपीला परत येत होते; गाईंना वाचवताना दुर्घटना

मध्य प्रदेशातील भिंडमध्ये राष्ट्रीय महामार्ग-719 वर गोहदच्या छीमका गावाजवळ सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास भरधाव पिकअप समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात 8 जणांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी झाले आहेत. यात ट्रक चालकाचाही समावेश आहे. जखमी नंदलाल पिता छेन बिहारी यांनी सांगितले की, पिकअपमध्ये एकूण 29 मजूर होते. ते सर्व वेगवेगळ्या गावांचे होते. हे लोक…

Read More

फुलांचे क्षेत्र 312 हेक्टरने घटले; 836 हेक्टरवर फुलवली शेती:हवामानामुळे उत्पादनातही 2800 टनांची घट होण्याची चिन्हे; ऐन सणासुदीत अडचण शक्य‎

फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल असला तरी यंदा जिल्ह्यातील फूलक्षेत्रात मोठी घट होण्याची चिन्ह आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फुलांचे क्षेत्र तब्बल ३१२ हेक्टरने कमी झाल्याचा आकडा सद्यस्थितीत समोर आहे. परंतु ऑक्टोबरअखेर अंतिम नोंदीपर्यंत हा आकड . कृषी विभागाच्या फूलक्षेत्राच्या माहितीनुसार, २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात फुलांचे एकूण क्षेत्र १,१४८.२० हेक्टर होते. यंदा हे क्षेत्र…

Read More