Headlines

आज SC मध्ये कावेरी जल वादावर सुनावणी:तामिळनाडूने 3 ऑगस्टला दाखल केली होती याचिका; कर्नाटककडे पाणी सोडण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालय आज तामिळनाडू सरकारच्या कावेरी पाणीवाटप वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करणार आहे. या याचिकेत कर्नाटक सरकारकडे तामिळनाडूच्या वाट्याचे कावेरीचे पाणी तात्काळ सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑगस्ट रोजी सांगितले की, या प्रकरणात तामिळनाडू सरकार आणि इतर पक्षांनी दाखल…

Read More

अनावरण:पैठणला अण्णा भाऊ साठे यांच्या 12.5 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर पैठण शहरात शनिवारी झाला. मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मूर्त रूप देत शहरात उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दिमाखात अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, विनोद…

Read More

Shahrukh Khan & Ajay Devgn Vimal Controversy; Old Statements Resurface

17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) ने विमल इलायचीच्या जाहिरातीवरून शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर कारवाई केली आहे. तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. FDA चा आरोप आहे की, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’चे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केले जात आहे. या प्रकरणानंतर कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक…

Read More

खामगाव:श्री गोरक्ष विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहन पाटील सोनवणे होते. तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम ढोल-ताशा, लेझीम…

Read More

गौरव:शिल्लेगावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा गौरव

केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरण, गुणवंतांचा गौरव आणि शाळा विकासाच्या संकल्पाने हा सोहळा विशेष ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कावेरी राऊत आणि वैजनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी नारायणराव जाधव यांच्या ७२ व्या…

Read More

मेहबूबा म्हणाल्या- मी पण बौद्धिक नक्षलवादी:माझा कलम 370 ला पाठिंबा; रिजिजू म्हणाले होते- घटनेला न मानणारे बौद्धिक नक्षलवादी

पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ अर्थात ‘बौद्धिक नक्षलवादी’ या टिप्पणीला उत्तर दिले. त्यांनी रविवारी सांगितले की, त्या संविधानाच्या कलम 370 चे समर्थन करतात. त्यामुळे त्याही बौद्धिक नक्षलवादी आहेत. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी विरोधी नेत्यांना बौद्धिक नक्षलवादी म्हटले नव्हते. रिजिजू यांनी पोस्टमध्ये लिहिले की, बौद्धिक…

Read More

खुलताबाद:तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात; ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणला

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन खुलताबाद तालुक्यात अत्यंत देशभक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी पोलिस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. शहर व तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

Read More

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे स्थानिक दुकानदारांवर आली उपासमारीची वेळ:श्रावणात घृष्णेश्वर मंदिरातील नियोजनाकडे दुर्लक्ष, व्यावसायिक संतप्त‎

श्रावण महिन्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात यंदा प्रशासनाच्या नियोजनाअभावी भीषण अव्यवस्था निर्माण झाली आहे. दर्शनासाठी ६ तासांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविक गुदमरत आहेत. दुसरीकडे रस्ते बंद आणि कठोर निर्बंधांमुळे स्थानिक दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. Source link

Read More

तिरंगा रॅली:औराळा येथे 501 फूट भव्य तिरंगा रॅली ठरली आकर्षण

कन्नड तालुक्यातील आर. जि. एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विकास जिवरख आणि संचालिका गीता जिवरख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. संपूर्ण औराळा गावात ५०१ फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य तिरंगा…

Read More

Rahul Gandhi Assets Case Hearing; Supreme Court Challenges Allahabad HC

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालय सोमवारी राहुल गांधींच्या त्या याचिकेवर सुनावणी करेल, ज्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला राहुल यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर होईल. उच्च…

Read More