Headlines

सरकारने रिफायनरीजसाठी LPG उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले:रिलायन्सला सर्वात मोठा कोटा, संकटात घरगुती पुरवठा कायम ठेवण्यासाठी पाऊल

मध्य पूर्वेकडील तणाव आणि युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर झालेल्या परिणामातून धडा घेत, केंद्र सरकारने प्रथमच देशातील सरकारी आणि खाजगी रिफायनरीज तसेच अपस्ट्रीम कंपन्यांसाठी एलपीजी उत्पादनाचे कमाल लक्ष्य निश्चित केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात 21 कंपन्यांसाठी एकूण 63,810 टन प्रतिदिन एलपीजी उत्पादन क्षमता आणि लक्ष्य निर्धारित केले आहे. हे…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार:सरकारने मराठा उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय, अंतरवालीत निर्णायक लढा; एकही मागणी मागे ठेवणार नाही

“या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे,” असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका, जात लिहिण्याने अर्धी लढाई जिंकली कशी?

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला….

Read More

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते:संजय राऊतांचा खळबळजनक दावा; ‘वंदे मातरम्’वरून मोदी-फडणवीसांना आव्हान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, ‘वंदे मातरम’चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून ‘इडियट्स’ गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. “हे तर इडियट…

Read More

कंगना रनोट यांच्या 2 वर्षांत फक्त 16 कामे पूर्ण:कार्य पूर्णत्वाचा दर सर्वात कमी; अनुराग ठाकूरसह हिमाचलमधील चारही खासदारांचे रिपोर्ट कार्ड

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेने उत्तम विकासाच्या अपेक्षेने काँग्रेस सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून सेलिब्रिटी कंगना रनोट यांना संसदेत पाठवले. मात्र, कंगना यांचे 2 वर्षांहून अधिक काळाचे ‘रिपोर्ट कार्ड’ हिमाचलमधील चारही खासदारांमध्ये सर्वात निराशाजनक राहिले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मते, कंगना यांच्या मतदारसंघात एकूण 314 कामे सुरू…

Read More

Awarapan 2 & Buntwara 1947 Box Office Collection

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सनी देओल अभिनित ‘बंटवारा 1947’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन 2’ कडून जोरदार आव्हान मिळत आहे. सॅकनिल्कनुसार, ‘आवारापन 2’ ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ₹33.75 कोटी नेट कलेक्शन केले. यामुळे भारतात चित्रपटाची एकूण नेट कमाई ₹55.75 कोटी आणि जगभरातील एकूण कलेक्शन (वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन) ₹72.90 कोटींवर पोहोचले आहे….

Read More

युद्धामुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले!:सुजय विखे पाटील म्हणाले- युद्धामुळे डांबर मिळत नाही, दिल्लीहून आणावं लागतंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस पाहिला नाही

नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला विलंब होण्यामागे आंतरराष्ट्रीय युद्धाची परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी ट्रम्प यांच्यासारखा “वेडा माणूस” आपल्या आयुष्यात पाहिला नसल्याचेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नगर-मनमाड महामार्गाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे….

Read More

Sudhir Mungantiwar Slams Prithviraj Chavan Over Gopinath Munde Remark

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आता हयात नसताना त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अजिबात शोभत नाही. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीला स्वतःचे खंडन करता येत नाही, अशा व्यक्तीवर चर्चा करण . नेमका वाद काय? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक खळबळजनक दावा केला होता. “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे…

Read More

'श्रीराम अवतारात असेल मोदींची मूर्ती':किन्नर बोर्ड उपाध्यक्ष म्हणाले- सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा; 5 एकरांत बनेल मंदिर, खर्च 112 कोटी

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान श्रीरामांसारखे आहेत. ते श्रीरामांचे अवतार आहेत. नरेंद्र मोदी माझ्यासाठी आराध्य आहेत. त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह टिप्पणीचा किन्नर समाज विरोध करेल.’ बिहार सरकारच्या किन्नर कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. राजन सिंह यांनी हे सांगितले. ते म्हणाले की, आमची पाटण्यात 5 एकर जमिनीवर अंदाजे 112 कोटी रुपये खर्चून मंदिर बांधण्याची योजना आहे. या…

Read More

आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक:म्हणाले- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास मूळ ओबीसी शिल्लकच राहणार नाही

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली आहे. तसेच, “येत्या १ सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत धडकणार असून, सरकारला ओबीसींची ताकद आणि वज्रमूठ दाखवून देऊ,” अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. “मराठा…

Read More