Headlines

Admin

मोर्शीत ब्रह्मकुमारीज् तर्फे 'खुशियों का पासवर्ड' कार्यक्रम:डॉ. सचिन परब यांनी दिले तणावमुक्तीचे मार्गदर्शन

मोर्शी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे ‘खुशियों का पासवर्ड’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सचिन परब यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत ‘परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे,’ हे वाक्य मनाला सांगणे हाच ‘खुशियों का पासवर्ड’ आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या स्थानिक केंद्रात…

Read More

मारडाजवळ दुचाकी अपघातात भाजप उपाध्यक्षाचा मृत्यू:प्रवीण बडकस यांचे निधन, कुऱ्हा येथून परतताना घडली घटना

भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते…

Read More

खनवे दाम्पत्याचा 'ज्येष्ठत्वाचा गौरव' उपक्रमांतर्गत सत्कार:परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाने केला सन्मान

परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने “ज्येष्ठत्वाचा गौरव, कर्तृत्वाचा सन्मान” या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामनारायणसिंह खनवे आणि त्यांच्या पत्नी सजलाबाई खनवे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. रामनारायणसिंह खनवे यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी परसापूर येथे झाला. त्यांनी बी.ए., डी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६…

Read More

गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे…

Read More

मोदी म्हणाले- विरोधकांनी महिला आरक्षणावर द्वेषाचे राजकारण केले:डीएमकेचे काळे कारनामे सर्वांसमोर आले; ममता म्हणाल्या- भाजपचा कालपासून ऱ्हास सुरू झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे म्हणाले- मी वैयक्तिकरित्या सर्व राजकीय पक्षांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मी त्यांना सांगितले होते की ते श्रेय घेऊ शकतात, मला काही हरकत नाही. मोदी म्हणाले- द्रमुक आणि काँग्रेसने महिला आरक्षणासारख्या चांगल्या उपक्रमाला द्वेषपूर्ण आणि क्षुद्र राजकारणामुळे रुळावरून खाली आणले. त्यांनी द्रमुकवर टीका करत म्हटले की,…

Read More

तिवसा येथे पक्ष्यांसाठी पाणी, दाणे उपक्रम:वन्यजीवप्रेमींकडून कडक उन्हात पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न

एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी ‘पक्ष्यांसाठी अन्न व पाणी’ हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या…

Read More

Rahul Roy Mumbai Street Heavy Suitcase Viral Video

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 90 च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय पुन्हा चर्चेत आहे, पण यावेळी कारण चित्रपट नसून व्हायरल व्हिडिओ आहे. नुकतेच त्याला मुंबईतील वर्सोवा परिसरात रस्त्यावर जड सूटकेस घेऊन चालताना पाहिले गेले. व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहते भावूक झाले आणि जुन्या दिवसांची आठवण करू लागले. व्हिडिओमध्ये राहुल रॉय साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे आणि…

Read More

घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी…

Read More

अक्षय्य तृतीयेला अमरावतीत 60 कुटुंबांचा गृहप्रवेश:शंभरावर चारचाकींची डिलिव्हरी; सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठी खरेदी

वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सध्याची भाववाढ आणि इतर बाबींचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, उलट गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर शहरातील सुमारे ६० कुटुंबे नव्या घरात प्रवेश करणार आहेत….

Read More

मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा, 8 दिवस कोठडी…:चित्रपट पाहायला गेलो अन् थेट जेलमध्ये पोहोचलो; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला रंजक किस्सा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आपल्या तारुण्यातील एक रंजक आणि मजेशीर किस्सा सांगितला. वयाच्या विसाव्या वर्षी पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले असताना, पत्नी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ती आपली पत्नी असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून आपल्याला चक्क तुरुंगात जावे लागले असल्याचा एक…

Read More