Headlines

Admin

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न‎

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित‎दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर‎‎जिल्ह्यातील जेवळी येथील‎‎प्रगतिशील शेतकरी अमृत‎‎गंपले यांनी अवघ्या २०‎‎गुंठ्यांत ९०० वांग्याच्या‎‎रोपांची लागवड करून‎‎केवळ नऊ महिन्यांत सुमारे‎‎६ लाख रुपयांचे उत्पादन‎‎मिळवले. यात दीड‎लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे‎निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपले‎यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वी‎ते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिक‎पिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,‎अनियमित…

Read More

महाराष्ट्र – MPत वादळी पाऊस, 6 ठार:मुंबईत आज शाळा – कॉलेज बंद, परीक्षा लांबणीवर; UP -बिहारमध्ये रस्ते पाण्याखाली

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग पकडला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळसह 7 जिल्ह्यांमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. पांढुर्णा जिल्ह्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. शाजापूरमध्ये सर्वाधिक 28 मिमी पाऊस झाला. पावसानंतर कालीसिंध नदी दुथडी भरून वाहत आहे. रायसेन जिल्ह्यात बेतवा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये रविवारी जोरदार पावसामुळे 142 झाडे आणि इमारतींचे…

Read More

आषाढी वारी:मुर्डेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे खामगावात उत्साहात स्वागत

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुर्डेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे खामगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. कन्हैया ड्रेसेसचे कृष्णा सोनवणे यांच्या निवासस्थानी दिंडी प्रमुख बालयोगी विद्यानंद महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुर्डेश्वर येथून निघणाऱ्या या मानाच्या पायी दिंडीचे हे चौदावे वर्ष आहे. या दिंडीबाबत माहिती देताना मुर्डेश्वर संस्थानाचे पीठाधीश बालयोगी…

Read More

पब, बार रात्री 1.30 वाजता सक्तीने बंद:नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट गुन्हा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांची नियमावली

शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील सुरभी बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या…

Read More

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित…

Read More

जगन्नाथ पुरीचे राजा दिब्यसिंह यांची इस्कॉनला विनंती:चुकीच्या वेळी रथयात्रा काढू नका; मंदिर प्रशासनाचा दावा – एकाच वेळी रथयात्रा काढणे अशक्य

पुरीचे गजपती महाराज आणि श्रीजगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती (SJTMC) चे अध्यक्ष दिब्यसिंह देब यांनी इस्कॉनला चुकीच्या वेळी रथयात्रा न काढण्याचे आवाहन केले आहे. इस्कॉन अशा तारखांना यात्रेचे आयोजन करत आहे, ज्या शास्त्रानुसार नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यांनी मायापूरमधील इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडी कमिशन (GBC) चे अध्यक्ष श्री मधुसेविता दास प्रभू यांना लिहिलेल्या पत्रात,…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्टची आज बैठक:चंपत राययांच्यासह 3 विश्वस्तांच्या सुरक्षा वाढीवर विचार, देणगी चोरीप्रकरणी राजीनामे, चौकशी व नवीन व्यवस्थेवर निर्णय शक्य

राम मंदिराच्या कथित देणगी चोरी प्रकरणातील खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्र आणि मंदिर निर्मितीच्या कामाशी संबंधित गोपाल राव य . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचीही सुरक्षा वाढवण्यासोबतच काही काळासाठी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यावर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली जाऊ शकते. चंपत राय…

Read More

सायबरमाफियांच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकच्या तरुणाची आपबिती:आम्ही इथून जिवंत बाहेर पडू अशी आशा आता मावळली आहे

नोकरीच्या आमिषाने थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिकमधील ८ आणि बीडमधील १७ तरुणांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांना तिथे १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे.अडकलेल्या एका तरुणाने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला इथे सायबर फ्रॉड करण्याचा प्रचंड दबाव आहे,…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 900 वांग्याच्या रोपांची लागवड करत प्रयोग

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर जिल्ह्यातील जेवळी येथील प्रगतिशील शेतकरी अमन गंपले यांनी अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याच्या रोपांची लागवड करून केवळ नऊ महिन्यांत सुमारे ६ लाख रुपयांचे उत्पादन मिळते. यात दीड लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी…

Read More

MP Waqf Board Gets 2 Hindu Members for First Time; Manoj Malpani, Animesh Bhargav Appointed

Marathi News National MP Waqf Board Gets 2 Hindu Members For First Time; Manoj Malpani, Animesh Bhargav Appointed भोपाळ17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम (हिंदू) सदस्यांची नियुक्ती झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाची पुनर्रचना करताना इंदूरचे मनोज मालपाणी आणि गुना येथील राघौगडचे रहिवासी अनिमेष भार्गव यांना सदस्य म्हणून नियुक्त…

Read More