Headlines

Admin

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन:नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर

नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून…

Read More

पालकांनी मुलांकडे लक्ष देत त्यांना चांगले संस्कार द्यावे:माजी उपमहापौर गीतांजली काळे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण‎

पूर्व प्राथमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे. या वयात चांगल्या शिक्षणाबरोबरच बुद्धिवर्धनासाठी इतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. संगीत, नृत्य, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये लहानपणापासून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लहान मुले आईवडिलांचे अनुकरण करत असत . पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर…

Read More

भालके, सावंत उद्या ‘धनुष्यबाण’ हाती घेणार:विकासकामांसाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश‎

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन बडे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत उद्या, १२ एप्रिल रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या…

Read More

प्रशासनाला न जुमानता करमाळ्यात बेकायदेशीर केबल खोदाईचे काम:इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली खाजगी कंपन्यांनी रस्त्याची लावली वाट‎

करमाळा तालुक्यात आतापर्यंत महानेट, जिओ, एअरटेल या कंपन्यांकडून करमाळा तालुक्यात इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व स्थानिक नेतेमंडळी व वजनदार लोकांच्या मदतीने राज्य महामार्ग ६८ सह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या साईडपट्ट्या अक्षरशः उखडून टाकल्या आहेत. सध्या दिनेश इंजिनिअर्स लिमिटेड, नेरूळ, नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा ते सालसे या रस्त्याची…

Read More

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎

. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू…

Read More

मागाठाणे ते गोरेगाव कनेक्टिव्हिटी वाढणार:कांदिवलीत 120 फूट डीपी रोडचे उद्घाटन, 95 टक्के रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २६, कांदिवली (पूर्व) येथील सिंग इस्टेट – ठाकूर व्हिलेज परिसरातील मागाठाणे ते गोरगाव यांना जोडणाऱ्या १२० फूट रुंदीच्या विशेष पायाभूत डीपी रोड प्रकल्पाचे उद्घाटन आज दुपारी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे साडेतीनशे घरे बाधित झाली होती. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणींचा…

Read More

फी भरुन 6 महिने:मोजणी न झाल्याने मंत्रालयाला धाडला कोरा चेक, लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांचे प्रशासनाला पत्र‎

प्रतिनिधी | पंढरपूर शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून एका संतप्त शेतकऱ्याने थेट महसूल मंत्रालयाला ‘कोरा चेक’ पाठवून उपरोधिक पत्र पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आमदार कर्मवीर औदुंबरराव पाटील यांचे नातू आणि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला हे उपरोधिक पत्र धाडले. या तक्रारीतून…

Read More

मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच:पोलिसांच्या चौकशीदरम्यान वक्तव्य; अशोक खरातचा मानसिक तोल ढासळला

नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे खरात मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) दररोज तासन्‌तास चालणाऱ्या चौकशीमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर चौकशीदरम्यान त्याने, मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे वक्तव्य केल्याची माहिती…

Read More