Headlines

Admin

पावसाळ्यात शहरातील नाले, गटारी तुंबू नये म्हणून कुर्डुवाडीत स्वच्छता सुरू:कुर्डुवाडी नगरपालिकेने खबरदारी म्हणून आतापासूनच कंबर कसली‎

गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ . गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या…

Read More

उन्नावमध्ये एक्सप्रेस-वेवर एसी बस उलटली, 5 जणांचा मृत्यू:प्रवासी खिडक्यांमधून पडले, बस दिल्लीहून बिहारला जात होती; 15 जखमी

उन्नावमध्ये डबल डेकर एसी बस मंगळवारी सकाळी सुमारे 5 वाजता अनियंत्रित होऊन लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवर उलटली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस भरधाव वेगात…

Read More

श्रीगोंदे तालुक्यात जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार:दुचाकी आणि खासगी गाड्यांमधून घातक साहित्याची होतेय धोकादायक पद्धतीने वाहतूक‎

श्रीगोंदे तालुक्यात विहिरींचे खोदकाम, शेततळे आणि दगडखाणींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या जिलेटिन आणि डिटोनेटर सारख्या घातक स्फोटक साहित्याचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संशय आणि संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट…

Read More

इंधन टंचाईच्या मुळाशी तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण:नागापूर, पानेवाडीत शेतकरी, वाहनधारक, पंपचालक त्रस्त; सरपंच राजाभाऊ पवार यांची उपाययोजनेची मागणी‎

मनमाड-नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून, या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून, तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभ . राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागांत पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त रोजच समोर येत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण…

Read More

सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणेच वापरावे:आसरखेडेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक‎

शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी, यासाठी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील आसरखेडे येथे सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून, या पिकाचे बियाणे सरळ…

Read More

यूपीतील बांदा, महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सर्वात उष्ण, 47.6°C:दिल्लीत 14 वर्षांनंतर मे महिन्यात सर्वात उष्ण रात्र; पंजाबमध्ये शाळा-कार्यालयांच्या वेळा बदलल्या

देशाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी ही सोमवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाणे ठरली, जिथे कमाल तापमान 47.6°C नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे 47.2° तापमान नोंदवले गेले. दिल्लीत कमाल तापमान 43°C च्या वर पोहोचले, तर किमान तापमान 32.4°C नोंदवले गेले. हवामान विभागाच्या…

Read More

रामकथेसाठी भाविकांची गर्दी:‘श्रीराम जन्म’अन‌् ‘सीता स्वयंवर’ने वेधले लक्ष, उमराणेत श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मास सप्ताहाचा उत्साह‎

येथील देवस्थान असलेल्या श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित अखंड नामजप, कीर्तन सप्ताह, संगीतबद्ध रामकथा आणि बिल्व अर्चना पूजन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ‘राम जन्म’ आणि ‘सीता स्वयंवर’ या नाट्यमय प्रसंगां . सप्ताहादरम्यान सादर करण्यात आलेल्या संगीतबद्ध रामकथेला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्रभू रामचंद्र आणि माता सीतेच्या विवाह सोहळ्याचे…

Read More

लामनगावातील काळेआणि मालोदे वस्तीकरांचे आमरण उपोषण मागे:मंगळवारी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन, 40 वर्षांचा संघर्ष सुटला‎

तालुक्यातील लामनगाव येथील काळे व मालोदे वस्तीवरील नागरिकांचे ४० वर्षांपासून प्रलंबित हक्काच्या रस्त्यासाठीचे आमरण उपोषण मंगळवारी सुटले. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासनाने मंगळवारी सकाळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. सोमवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. ४० हून अधिक नागरिक उपस्थित…

Read More

कांद्याला मिळाला फक्त 125 रुपयांचा भाव:शेतकऱ्यांचा रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको, गंगापूर बाजार समितीत भाडे, हमाली-आडतीचा खर्च न निघाल्याने शेतकरी संतप्त‎

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला १२५ ते १३० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याने भरलेला टेम्पो मुख्य रस्त्यावर आणला. सर्व कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास महामार्गावरील वाहतूक . सोमवारी दुपारी गणेश बदामराव हिवाळे व लक्ष्मण दुशिंग (रा. नरहरी रांजणगाव) या शेतकऱ्यांनी टेम्पोमध्ये भरून १५ ते १७…

Read More

एमपीच्या चंदेरीमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पांढरे गिधाड सापडले:राष्ट्रपती मुर्मू यांनी 66 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान केले; 26 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले 2. 12 खासदारांना आणि 4 समित्यांना खासदार रत्न पुरस्कार 3. आसाम विधानसभेत ‘समान नागरी संहिता’ (UCC) विधेयक सादर 4. चंदेरीमध्ये नामशेष मानले जाणारे इजिप्शियन गिधाड सापडले 5. नवी दिल्लीत होणार…

Read More