Headlines

Admin

व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव‎

“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या देशातील युवा पिढी सक्षम, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होईल, तेव्हाच समर्थ युवा, समर्थ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते…

Read More

जि.प. बदल्यांचा तिढा मंत्रालयात; मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे:स्थगित केलेल्या बदल्या सुरू कराव्यात, कर्मचारी संघटना‎

जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रदेश पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यात आले असून या मुद्याचा इतरही मंत्र्यांच्या दालनात पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान याच मागणीचे निवेदन राज्याचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार…

Read More

यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचे एक इंजिन बंद:सुरु करताच धूर निघाला; मुरादाबादमध्ये उड्डाण करणार होते

यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या सरकारी चार्टर्ड प्लेनचे मुरादाबादमध्ये सोमवारी संध्याकाळी 4:10 वाजता एक इंजिन निकामी झाले. उड्डाण घेण्यासाठी वैमानिकाने इंजिन सुरू करताच, त्यातून धूर येऊ लागला. त्यावेळी ब्रजेश पाठक आणि त्यांची टीम विमानामध्येच होती. घटनेनंतर लगेचच विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या. खबरदारी म्हणून विमान थांबवण्यात आले आणि ब्रजेश पाठक यांना सुरक्षित बाहेर…

Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोझरीचे जनार्धन बोथेंना ‘पद्मश्री’, ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान‎

अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आज, सोमवार, २५ मे रोजी मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोझरी येथील थोर समाजसेवक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बहुमानामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याची भावना व्यक्त…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More

मंदिर समितीचा निर्णय:अधिक मास अन् सुटीमुळे गर्दी; श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, दर्शनरांगेमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई

अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची सोय करण्यात आली आहे, तसेच दर्शन रांगही वॉटरप्रूफ (जलरोधक) करण्यात आली आहे. तसेच अधिक मासाच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र…

Read More

दिल्ली जिमखाना क्लबने सरकारकडे दुसऱ्या ठिकाणी जमीन मागितली:केंद्राने 27.3 एकर जमीन परत मागितली होती, 5 जूनपर्यंत रिकामी करण्याचे आदेश

केंद्र सरकारने 113 वर्षांपूर्वीच्या दिल्ली जिमखाना क्लबसाठी स्थापन केलेल्या जनरल कमिटीने सोमवारी सरकारला आवाहन केले आहे की, क्लबच्या कामकाजावर परिणाम करू नये. कमिटीने म्हटले आहे की, जर सरकारने ताब्यात घेण्याची कारवाई पुढे नेली, तर क्लबला दुसरीकडे जमीन द्यावी. खरं तर, लुटियन्स दिल्लीतील या ऐतिहासिक क्लबवर सुमारे 48 कोटी रुपयांचे भूभाडे (ग्राउंड रेंट) थकले आहे. लँड…

Read More

येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत‎

राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा…

Read More

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत माळशिरसमधील नेत्यांच्या भूमिका स्पष्ट:शेतकरी संघटना, राष्ट्रवादीचे खासदार मोहिते- पाटील विरोधात तर भाजप समर्थक

. माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या बहुचर्चित अशा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेली महिनाभर बाधित समर्थक व विरोधक शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यावर जवळपास दोन महिन्यांनी तालुक्यातील भाजप नेतृत्वाने समर्थनार्थ तर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे भाजपने तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार पक्ष) एकाच दिवशी आपली भूमिका…

Read More

पेट्रोल-डिझेलनंतर CNG ₹2 पर्यंत महाग:दिल्लीत किंमत ₹83.09 प्रति किलो; या महिन्यात चौथ्यांदा दर वाढले, आतापर्यंत ₹6 नी वाढ

पेट्रोल-डिझेलनंतर मंगळवार, २६ मे रोजी CNG (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) च्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत CNG चा दर ८३.०९ रुपये प्रति किलो झाला आहे. २३ मे रोजी CNG च्या दरात १ रुपया प्रति किलो वाढ झाली होती. आतापर्यंत CNG च्या दरात ४ वेळा वाढ झाली आहे. १५ मे रोजी ₹२, १८ मे…

Read More