Headlines

Admin

मुंबईत 12 तासांत 200mm पाऊस, शाळा-कॉलेज बंद:गुजरातेत अंबिका नदीवरील पूल वाहून गेला; MP – ओडिशाला रेड अलर्ट

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग पकडला आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरातच्या जुनागढमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. IMD ने मच्छिमारांना 8 जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. नवसारी येथील अंबिका नदीवरील पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा…

Read More

छत्तीसगडचे हत्ती गडचिरोलीमध्येच स्थिरावले:संख्या 23 वरून 32 वर, सुरक्षेसाठी वन विभागाची हायटेक यंत्रणा सक्रिय

गडचिरोलीच्या जंगलात लोकांना आता एका नव्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींनंतर आता छत्तीसगडमधून आलेल्या रानटी हत्तींचा मुक्त वावर लोकांना ते जाता -येताना पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आलेल्या 23 वन्य हत्तींच्या कळपात नव्या पिल्लांचा जन्म झाल्याने ही संख्या आता 32 वर पोहोचली…

Read More

India Time Capsule Unearthing Controversy; Red Fort, Indira Gandhi Era

लेखक: अभिषेक गर्ग7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त एक टाइम कॅप्सूल पुरले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 25 वर्षांनंतर असेच एक टाइम कॅप्सूल पुरण्यात आले होते. आज त्याचीच कहाणी… *** 15 ऑगस्ट 1973, स्वातंत्र्याचा 26 वा वर्धापनदिन. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी-सकाळी लाल किल्ल्यावर पोहोचल्या. प्रथेप्रमाणे तिरंगा फडकवला, भाषण…

Read More

आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस:बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन…

Read More

5300 citizens of various countries trapped in cyber thugs’ hideouts in Myanmar, 800 Indians among those held hostage, 25 youth from Maharashtra

Marathi News International 5300 Citizens Of Various Countries Trapped In Cyber Thugs’ Hideouts In Myanmar, 800 Indians Among Those Held Hostage, 25 Youth From Maharashtra नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बँकॉकमध्ये ७० हजार पगाराच्या ऑनलाइन जाहिरातींचे शिकार ठरलेल्या विविध देशांतील ५३०० तरुणांना थायलंड आणि म्यानमार सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवले आहे. यात ८००…

Read More

23 terrorists declared, including Musaddiq, who carried out the raid on Shri Ram temple, including 17 Pakistanis, 6 Indians

Marathi News National 23 Terrorists Declared, Including Musaddiq, Who Carried Out The Raid On Shri Ram Temple, Including 17 Pakistanis, 6 Indians नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तान आणि पीओकेमधून भारतविरोधी नेटवर्क चालवणाऱ्या २३ दहशतवाद्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आरएसएस मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहंमदचा…

Read More

खुन्याला पकडण्यासाठी संभाजीनगरचे पाेलिस कंत्राटी कर्मचारी बनले:नालेसफाईही केली, 9 महिन्यांपूर्वी फळविक्रेत्याला भाेसकून मुंबईत लपला हाेता

जुन्या वादातून पाच जणांनी तलवारीने गळा चिरून आणि पाय तोडून एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहाबाजार येथील चंपा चौक परिसरातील निशान दर्ग्याजवळ घडली होती. समीर इनायत खान (३०, रा. काचीवाडा . या गुन्ह्यात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने फरार…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला. अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि पीडितांना धमकावू शकतात, असा युक्तिवाद सरकारी…

Read More

तंत्रज्ञानाचे नवे पर्व:तेलंगणमध्ये जिथे सुपीक जमीन होती, तिथे डेटा सेंटर्स

तेलंगणाचा रंगारेड्डी जिल्हा. जमिनींचे माहेरघर. येथील कोकापेट, नरसिंगी, मेकागुडा, शमशाबाद यांसारख्या ग्रामीण भागांत एकेकाळी भात आणि कापसाची पिके डोलत होती. सुमारे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत या जमिनीचा भाव १ ते ३ कोटी रुपये प्रति एकर होता, पण या जमिनी आता राज्याची डिजिटल इकॉनॉमी बनल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची साक्ष देणारी कोकापेटमधील जमीन आता १३७ ते १५१ कोटी…

Read More

पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…

Read More