प्रेमानंदजींचे आवाहन- मी असो वा नसो, नेहमी सोबत राहीन:माझी काळजी सोडा, श्रीजींचे ध्यान करा; तब्येत बिघडल्यानंतर 9 दिवसांपासून पदयात्रा बंद
‘मुळीच काळजी करू नका. आम्ही भेटलो नाही तरी, बोललो नाही तरी, आम्ही तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. शेवटची गोष्ट हीच की, काळजी करायची नाही. आपले उत्थान कसे होईल, याचीही चिंता करायची नाही. न बोलताही आम्ही तुमच्या मनात असू.’ हे भावनिक आवाहन वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराजांनी व्हिडिओ जारी करून आपल्या शिष्यांना आणि भक्तांना केले. 1 मिनिट…